शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

भारत जोडो यात्रेसाठी पैसे दिले? नितेश राणेंना अभिनेत्री पूजा भट्टचं जोरदार प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 17:55 IST

भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशमधून प्रवास करत आहेत. या दरम्यान, भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी ‘भारत जोडो यात्रे’वर आरोप करत राहुल गांधींवर टीका केली

मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या ‘भारत जोडो यात्रे’चा महाराष्ट्रातील प्रवास संपला आहे. मात्र, राहुल गांधींनी महाराष्ट्रात येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केल्यामुळे ही यात्रा देशभरातील माध्यमांत चर्चेचा विषय ठरली. त्यातच, महाराष्ट्रात काही बॉलिवूड सेलिब्रिटींनीही यात सहभाग नोंदवला होता. त्यावरुन, भाजप नेत्यांनी राहुल गांधींच्या यात्रेवर टिका केली. भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी कलाकारांना पैसे देण्यात आल्याचा आरोप आमदार नितेश राणेंनी केला होता. आता, या आरोपाला स्वत: यात्रेत सहभागी झालेली अभिनेत्री पूजा भट्टने प्रत्युत्तर दिलं आहे. 

भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशमधून प्रवास करत आहेत. या दरम्यान, भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी ‘भारत जोडो यात्रे’वर आरोप करत राहुल गांधींवर टीका केली. तामिळनाडूतून सुरु झालेल्या ‘भारत जोडो यात्रे’त अनेक कलाकरांनी हजेरी लावली. मात्र, यात्रेत सहभागी होण्यासाठी पैसे देऊन आणले जात असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आहे. “भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने नौंटकी सुरु आहे. यात्रेत १५ मिनिटे चालून राहुल गांधींना पाठिंबा देणारे कलाकार पैसे देऊन आणण्यात आले का?,” असा सवाल नितेश राणेंनी एक स्क्रीनशॉट शेअर करत उपस्थित केला होता.

नितेश राणेंच्या ट्विटला रिट्विट करत या यात्रेत सहभागी झालेली अभिनेत्री आणि दिग्दर्शक पूजा भट्टने नितेश राणेंना विवेक शिकवला आहे. ''त्यांना असा विचार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यासाठी त्यांच्याबद्दल आदरही असायला हवा. पण, इतरांसोबत जगण्यापूर्वी स्वत:सोबत जगणं शिकायला हवं, एक गोष्ट जी बहुसंख्य लोकं पाळत नाहीतच, ती म्हणजे व्यक्तीची विवेकबुद्धी, असे म्हणत पूजा भट्ट यांनी राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. 

काय म्हणाले होते राणे

राणेंनी त्यात व्हॉट्सअप मेसेजचा स्क्रीनशॉट त्यांनी शेअर केला आहे. यामध्ये नाव अथवा नंबर दिसत नाही. त्यावर नितेश राणेंनी लिहलं की, “भारत जोडो यात्रेत राहुल गांधींबरोबर चालण्यासाठी कलाकारांना किती पैसे दिले जातात, याचा हा पुरावा. सब गोलमाल है भाई… हा पप्पू कधी पास नाही होणार,” असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीPooja Bhatपूजा भटNitesh Raneनीतेश राणे