शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 15:49 IST

India vs Pakistan: भारतात सासर, पाकिस्तानात माहेर किंवा पाकिस्तानात सासर, भारतात माहेर असलेल्या अनेकजणी आपापल्या माहेरी आलेल्या होत्या. त्यांना सगळे आवरून मुलांना घेऊन वाघा किंवा अटारी बॉर्डर गाठावी लागत आहे. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानींना देश सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली आहे. तर त्याला प्रत्यूत्तर म्हणून पाकिस्ताननेहीभारतीय नागरिकांना ४८ तासांची मुदत दिली आहे. परंतू, मुख्य अडचण माहेरवाशिनींची झाली आहे. भारतात सासर, पाकिस्तानात माहेर किंवा पाकिस्तानात सासर, भारतात माहेर असलेल्या अनेकजणी आपापल्या माहेरी आलेल्या होत्या. त्यांना सगळे आवरून मुलांना घेऊन वाघा किंवा अटारी बॉर्डर गाठावी लागत आहे. 

पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...

याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या

कराचीला दिलेली जोधपूरची महिला यामुळे त्रस्त झाली आहे. आम्हाला ४८ तासांत जाण्यास सांगितले आहे. हे कसे शक्य आहे. अटारी हे जोधपूरपासून ९०० किमी दूर आहे. आम्हाला बस मिळत नाहीत. माझ्या पतीला तिकिटांसाठी १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. २७ तारखेला जाणार होतो. परंतू, या हल्ल्यामुळे आता जावे लागत आहे. माझा पासपोर्ट भारतीय आहे, परंतू मी अर्धी पाकिस्तानी आहे. दहशतवाद्यांना अल्ला शिक्षा देईल, पण यात आमची काय चूक, आमच्यासारख्या लग्न होऊन गेलेल्यांसाठी एक पर्याय खुला ठेवावा, अशी दोन्ही सरकारांना विनंती करत असल्याचे या महिलेने सांगितले. 

तर दिल्लीत माहेरी आलेल्या महिलेने तिची आपबिती सांगितली आहे. सादिया अल्वी ही भारतीय आहे, तिचे कराचीतील मुलाशी लग्न झाले आहे. सादिया म्हणते, माझ्याकडे भारतीय पासपोर्ट आहे, त्यावरचा व्हिसा संपला आहे. तर माझ्या पाच वर्षांच्या मुलाकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहे. मी पाकिस्तानात जाऊ शकत नाही, मुलाला एकटे कसे पाठवू, असा सवाल तिने केला आहे. पाकिस्तानी एम्बेसीमध्ये गेलेली परंतू ती बंद आहे. सरकारने याचा विचार करावा व मला व्हिसा द्यावा जेणेकरून मी मुलासह पतीच्या घरी जाऊ शकेन, असे सादिया म्हणत आहे. 

असाच प्रकार पाकिस्तानात गेलेल्या महिलांच्या बाबत घडला आहे. तिकडून भारतात येण्यासाठी त्या निघाल्या आहेत, परंतू वाघा बॉर्डर बंद असल्याने परत माघारी फिरावे लागले आहे. सिंध प्रांतातील हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाच्या लोकांवर या निर्णयाचा परिणाम होत आहे. १५ वर्षांची मुलगी तिकडे १० वी ची परीक्षा देण्यासाठी गेली होती, ती देखील आता तिथे अडकली आहे. आठ महिन्यांपूर्वी तिचे कुटुंब धार्मिक अत्याचाराला कंटाळून भारतात आले होते. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndiaभारतWagha Borderवाघा बॉर्डर