डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी बहुजन समाजपक्षाची निर्मिती झाली आहे. भाजपने देखील काँग्रेसप्रमाणे नकली आंबेडकरवादी होण्याची उठाठेव सुरू केली आहे. ही उठाठेव भाजपने करू नये, असा सल्ला मायवती यांनी दिला. ...
शिवसेनेनं बुरखा बंदीची मागणी केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेनं बुरखा बंदीची मागणी करून आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप असदुद्दीन ओवैसींनी केला ... ...
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा काँग्रेसचा गड असलेल्या रायबरेलीमध्ये प्रचार करत आहेत. त्याचदरम्यान त्या सापांचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या हंसातल्या ... ...
चौकीदार शब्दाच्या अवतीभवती सध्या देशाच राजकरण फिरत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यात आता समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन यांनी सुद्धा उडी घेतली आहे. ...