रामदेव बाबा म्हणाले होते की, बँकेवाले एवढे बेईमान असतील, याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील विचार केला नसेल. मला असं वाटते, बँकवाल्यांनी नोटबंदीत हजारो नव्हे तर लाखो कोटींची लूट केली. हा घोटाळा सुमारे तीन ते पाच लाख कोटींचा असेल, असंही रामदेव बाबा ...
अमेठी लोकसभा मतदार संघामधील सरपंचांना भाजपकडून प्रत्येकी २० हजार रुपये दिले जात असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे. २० हजार रुपयात सरपंच विकतील असे भाजपवाल्यांना वाटत असतील तर हे हास्यास्पद आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपची खिल्ली उडवली. ...
आपल्या प्रत्येक भाषणात आणि पत्रकार परिषदेत राहुल गांधी हे अनिल अंबानींवर टीका करताना पहायला मिळतात. देशातील गरीब जनतेचा पैसा मोदींनी अंबानीच्या खिशात घातल्याचा आरोप सुद्धा याआधी राहुल गांधींनी केला आहे. ...
अमेठीत प्रचारासाठी काही वेगळ करण्याची आवश्यकता नाही. अमेठी आणि रायबरेली मतदार संघ शेजारीच आहेत. हे दोन्ही मतदार संघ काँग्रेसचे पारंपरिक मतदार संघ आहेत. येथे विजय निश्चित असून किती मताधिक्य मिळणार हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार असल्याचे सातव म्हणाले. ...
कॉंग्रेसने केलेल्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने याविषयी बैठक बोलवली होती. बैठकीत मात्र २-१ च्या बहुमताने मोदींना क्लीन चिट देण्यात आली. या बैठकीत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांचा समावे ...