लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे काँग्रेस पक्षाला जबरदस्त धक्का बसला आहे. लोकसभेचे निकाल लागून महिना उलटत आला तरी या धक्क्यातून पक्षनेतृत्व आणि कार्यकर्ते सावरलेले नाहीत. ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद नाकारले होते. त्यानंतर अधीर रंजन चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या संदर्भात राहुल यांनी युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी देखील चर्चा केली होती. ...
तीन राज्यातील निवडणुकीच्या काळात नड्डा यांच्या क्षमतांची चांगलीच कसोटी लागणार आहे. भाजपमध्ये प्रथमच राष्ट्रीय अध्यक्षांसोबत कार्यकारी अध्यक्ष असणार आहे. तीन राज्यातील निवडणुकीच्या निकालानंतर जेपी नड्डा यांची अध्यक्षपदासाठीची दावेदारी आणखी मजबूत होणार ...
देशात राबविण्यात येणाऱ्या सदस्य नोंदणी अभियानाचा उद्देशच मुळात पक्षाला सर्वसमावेश बनविणे आहे. त्यामुळे पक्ष सर्व गटातील लोकांपर्यंत पोहचू शकेल, असही शाह म्हणाले. ...