दररोज ४५ रॅकची मागणी असताना कोरबा भाग दररोज केवळ २५ रॅक भरू शकत आहे. रेल्वेमार्फत पुरवठा कमी झाल्याने त्यांना ट्रकद्वारे कोळसा मागवण्याचा महागडा मार्ग निवडावा लागत आहे. ...
नियंत्रण रेषेवर शत्रूंना तोंड देणारे आणि देशांतर्गत दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या जवानांची बुलेटप्रूफ जॅकेट निकृष्ट दर्जाची असल्याचं आता समोर आलं आहे. ...
आपल्या विधानांमधून नेहमी वाद ओढवून घेणाऱ्या साक्षी महाराजांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. साक्षी महाराज यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केलं आहे. ...