Ahmedabad plane Crash: अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला अपघात कसा झाला याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत, दरम्यान, खालील पाच गोष्टींचा उलगडा झाल्यावर हा अपघात कसा झाला, या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची शक्यता आहे, तसेच अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं प ...
बंगालच्या सांस्कृतिक वारशाचा उल्लेख करत ममता पुढे म्हणाल्या, "बंगालच्या भूमीने रवींद्रनाथ टागोरांना जन्म दिला. 'जन गण मन' आणि 'वंदे मातरम' सारखी राष्ट्रीय गीतही येथूनच आले." ...
High Court Decision On 2006 Mumbai Train Blasts Case: न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा १२ जणांनी १८ वर्षे भोगली. त्यांच्या आयुष्यातली चांगली वर्ष निघून गेली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करेल का, असा सवाल ओवेस ...
विमान दुरुस्त होत नसल्याने ब्रिटनहून तज्ञांची टीम पाठविण्यात आली होती. जर दुरुस्त झालेच नाही तर विमान डिसमेंटल करून ब्रिटनला मालवाहू विमानात भरून नेण्यात येणार होते. ...
Parliament Monsoon Session 2025: सरकारच्या बाजूने असलेल्या सदस्यांना बोलले दिले जात असेल, तर आम्हा विरोधकांनाही बोलण्याची संधी दिली गेली पाहिजे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...