उत्तर प्रदेश प्रशासनाने येणाऱ्या भाविकांना माघारी पाठविण्यास सुरुवात केली आहे. संगमापासून तीन किमींवर कोणालाही थांबण्यास दिले जात नाहीय. अशी परिस्थिती असताना १ फेब्रुवारीपासून उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राष्ट्रपतींसारख्या व्हीव्हीआयपींचे येणे जाणे होणा ...