लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक् - Marathi News | Supreme Court has recounted EVM votes within its premises, reversing a Haryana Buana Lakhu village panchayat result and declaring Mohit Kumar the elected | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्

राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार?  - Marathi News | Rahul Gandhi accused of giving false testimony, will the application filed in court by Savarkar's grandson increase the problems? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिला अर्ज 

Rahul Gandhi News: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याप्रकरणी सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. ...

मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश - Marathi News | Supreme Court on BIHAR SIR: Make public the list of 65 lakh people removed from the voter list; Supreme Court directs the Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश

सर्वोच्च न्यायालयात आज बिहारच्या मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रकरणाची सुनावणी झाली. ...

किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू - Marathi News | A major accident in Kishtwar, cloudburst causes floods, 10 people die | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू

Kishtwar Cloudburst: काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमधील धराली येथे आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला होता. तसेच मोठ्या प्रमाणावर वित्तहानीही झाली होती. दरम्यान, आता अशीच दुर्घटना जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात घडली आहे. ...

किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!" - Marathi News | Kishtwar cloudburst Farooq Abdullah said, The entire country should pray to God, rescue work is also difficult | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"

चिंतेची गोष्ट म्हणजे, सुमारे अर्धे गाव वाहून गेले असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत हा विनाश किती मोठा असेल? याचा अंदाज लावणेही कठीण आहे... ...

२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र... - Marathi News | A woman jumped into a river with two toddlers in Barabanki, Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

या महिलेच्या पतीचे १ वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर दीरासोबत महिलेने लग्न केले होते. ...

गुन्हेगारांचे कर्दनकाळ, ५२ एन्काउंटर; IPS अजय कुमार यांना तिसऱ्यांदा मिळणार राष्ट्रपती पुरस्कार - Marathi News | IPS Ajay Kumar Sahni to receive President's Award for the third time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुन्हेगारांचे कर्दनकाळ, ५२ एन्काउंटर; IPS अजय कुमार यांना तिसऱ्यांदा मिळणार राष्ट्रपती पुरस्कार

IPS Ajay Kumar Sahni: एन्काउंटर स्पेशालिस्ट अजय कुमार साहनी यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. ...

इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा - Marathi News | After ethanol, now biofuel will be mixed in diesel; Gadkari makes announcement amid controversy | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा

Biofuel mix Diesel: उसाच्या साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती केल्याने व विकल्याने त्यांना उस उत्पादक शेतकऱ्यांना ते वेळेत पैसे देऊ लागले आहेत. इथेनॉलचा वापर इंधनात केला नसता तर ७५ टक्के साखर उद्योग संपला असता, असा दावा गडकरी यांनी केला आहे.  ...

८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते? - Marathi News | 881 km in just 12 hours nagpur pune is the longest distance vande bharat express train in the country know how fast does it go | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?

Vande Bharat Express Train: देशात आजच्या घडीला १५० वंदे भारत ट्रेन सुरू असून, सर्वांत जास्त अंतर पार करणारी वंदे भारत कोणती? महाराष्ट्रातून जाते ही वंदे भारत ट्रेन, जाणून घ्या... ...