देशभक्तीपर गीत म्हटलं की, ऐ मेरे वतन के लोगो, जरा आंख मे भरलो पाणी, जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बाणी... ह्या गाण्याचा उल्लेख आल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. ...
राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. भूस्खलनाने राज्यातील अनेक प्रमुख रस्ते बंद आहेत, घरांचे नुकसान झाले आणि शिमला येथील मंदिरात अनेक भाविक अडकले. ...
Independence Day : यावर्षी भारत स्वातंत्र्याला ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. भारतासोबत आणखी पाच देश 15 ऑगस्टला 'स्वातंत्र्यदिन' साजरा करतात. ते पाहूया... ...
७७ व्या स्वातंत्र्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहाव्यांदा देशवासियांना संबोधित केले. 90 मिनिटे त्यांनी भाषण केले. या भाषणात मोदींनी गेल्या १० वर्षांतील यश आणि देशाचे पुढील मार्गक्रमण आदी गोष्टींवर भाष्य केले. ...
Narendra Modi Speech fron Red Fort: सीमेवर दिसणारा गाव हा अखेरचा नाही तर देशाचा पहिला गाव आहे. गावांतील दोन कोटी महिलांना लखपती बनविणार. - नरेंद्र मोदी ...