"माझ्या गावातील तीन मुलांना घेऊन जा. राहुल गांधी आणि सुखबीर बादल ज्या शाळेत शिकले, त्याच शाळांमध्ये त्यांना प्रवेश द्या. फी माफ करा आणि दोन वर्षांनी निकाल बघा. आमच्या गावातील मुले पहिले असतील." ...
"गेली 100 दिवस विरोधक काय काय बोलले, हे आपण बघितले आहे. माझी खिल्ली उडवली गेली. विविध प्रकारचे तर्क वितर्क दिले गेले, मजा उडवली गेली. एवढे होऊनही मोदी गप्प का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. एवढी खिल्ली उडवली जात होती. अपमान केला जात आहे. पण..." ...
"जो सामर्थ्यवान असेल, आपल्या शत्रूला आपल्या शक्तीची जाणीव करून देईल, तो नेहमीच सुरक्षित रहील. केवळ 'बासरी'ने काम चालणार नाही, तर सुरक्षिततेसाठी 'सुदर्शन' चक्राचाही वापर करावा लागेल." ...
Arvind Kejriwal News : दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. आता दिल्लीच्या उपराज्यपालांनी केजरीवालांना भेटीची वेळ दिली आहे. ...