लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी? - Marathi News | they chanting hare krishna hare rama on the streets What did CM Yogi say referring to Shri Krishna birth place in haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?

योगी म्हणाले, काँग्रेसने राम मंदिराचा वाद मिटू दिला नाही. जो वाद काँग्रेसला 65 वर्षात मिटवता आला नाही. तो 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कायमचा मिटला. आज देशात ज्या काही समस्या आहेत, त्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसमुळे ...

"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान - Marathi News | haryana election 2024 Arvind Kejriwal's big statement says no party will form government with aap support | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान

केजरीवाल पुढे म्हणाले, "यांचा हेतू केजरीवालचे मनोधैर्य तोडणे हता. पण यांना माहीत नाही, मी हरयाणाचा मुलगा आहे. आपण कुणाचेही मनोधैर्य तोडू शकता, पण हरियाणातील लोकांचे नाही. आज तुमचा मुलगा तुमच्यात आहे. हे लोक मला तोडू शकले नाही." ...

"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र - Marathi News | Rahul Gandhi writes to EAM Jaishankar about Tamil Nadu fishermen arrested in Sri Lanka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात मच्छिमारांच्या सुटकेसाठी आणि जप्त केलेल्या बोटींसाठी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांशी बोलण्यास सांगितले आहे. ...

अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट - Marathi News | Arvind Kejriwal to vacate CM residence soon, AAP intensifies search for party chief's new address | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल लवकरच दिल्लीतील सिव्हिल लाईन भागातील मुख्यमंत्री निवासस्थान रिकामे करणार आहेत. ...

'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा - Marathi News | Haryana Assembly Election Jjp Asp Will Bring Ladli Baby Yojana 5000 Rupees Will Be Giver To Pregnant Women Every Month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा

Haryana Assembly Election : उपमुख्यमंत्री असताना दुष्यंत चौटाला यांनी महिलांच्या मान-सन्मानात कधीही कमीपणा येऊ दिला नाही, असेही नैना चौटाला म्हणाल्या. ...

"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा - Marathi News | satya ranjan brother of mukti ranjan accused in bengaluru mahalaxmi murder case shocking revelations | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा

बंगळुरू येथील महालक्ष्मी हत्याकांडात दिवसेंदिवस नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. ...

बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार - Marathi News | bride absconded with shopping items and cash after fake marriage in gaya | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार

महेंद्र कुमार नावाच्या तरुणाची मोठी फसवणूक झाली आहे. ...

कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा - Marathi News | The families of those who lost their lives during Corona will get Rs 1 crore each, Delhi Chief Minister Atishi announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा

यापूर्वी दिल्ली सरकारने कोरोना महामारीत जीव गमावलेल्या 92 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत केली होती. ...

पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित - Marathi News | up rain 8 died in separate accidents due to rain many houses collapsed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित

पावसामुळे अनेक गावांतील वीज खंडित झाली असून दहाहून अधिक घरांची पडझड झाल्याची माहिती मिळत आहे. हवामान खात्याने शनिवारीही अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ...