शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

'लष्कर आणि जैशसारख्या संघटना निर्भयपणे दहशत पसरवत आहे', संयुक्त राष्ट्रांच्या ब्रीफिंगमध्ये एस जयशंकर यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 08:27 IST

S Jayashankar on Afghanistan in UN : 'अफगाणिस्तानात असो किंवा भारताच्या विरोधात, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या संघटना कारवाया करत आहेत.'

नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या एका उच्चस्तरीय बैठकीला संबोधित केलं. यावेळी त्यांनीदहशतवादी कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला धोका असल्याचं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, दहशतवादाशी संबंधित आव्हान आणि नुकसानीमुळे भारतावर खोलवर परिणाम झालाय. दहशतवादाला कोणत्याही धर्म, राष्ट्रीयत्व, सभ्यता किंवा वांशिक गटाशी जोडू नये, असे आमचे स्पष्ट मत आहे. 

जयशंकर पुढे म्हणाले की, असे काही देश आहेत जे दहशतवादाशी लढण्याचा आमचा संकल्प कमकुवत करत आहेत. पण, ही कारस्थाने खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा जयशंकर यांनी पाकिस्तान आणि चीनला नाव न घेता दिला. याशिवाय, आयसीसचे आर्थिक स्त्रोत मजबूत झाले असून, आता हत्येसाठी किंवा दहशतवादी कारवायांसाठी बिटकॉइनमधून पैसे दिले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

अफगाणिस्तानवर भाष्यएस जयशंकर यांनी तालिबानच्या अफगाणिस्तानवर ताबा घेतल्यानंतर पहिल्यांदाच दहशतवादाबद्दल भारताच्या चिंतेवर मत व्यक्त केलं. अफगाणिस्तानात असो किंवा भारताविरोधात, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संगटना न घाबरता कारवाया करत आहेत, असंही ते म्हणाले.

टॅग्स :TerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी