शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

'लष्कर आणि जैशसारख्या संघटना निर्भयपणे दहशत पसरवत आहे', संयुक्त राष्ट्रांच्या ब्रीफिंगमध्ये एस जयशंकर यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 08:27 IST

S Jayashankar on Afghanistan in UN : 'अफगाणिस्तानात असो किंवा भारताच्या विरोधात, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या संघटना कारवाया करत आहेत.'

नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या एका उच्चस्तरीय बैठकीला संबोधित केलं. यावेळी त्यांनीदहशतवादी कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला धोका असल्याचं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, दहशतवादाशी संबंधित आव्हान आणि नुकसानीमुळे भारतावर खोलवर परिणाम झालाय. दहशतवादाला कोणत्याही धर्म, राष्ट्रीयत्व, सभ्यता किंवा वांशिक गटाशी जोडू नये, असे आमचे स्पष्ट मत आहे. 

जयशंकर पुढे म्हणाले की, असे काही देश आहेत जे दहशतवादाशी लढण्याचा आमचा संकल्प कमकुवत करत आहेत. पण, ही कारस्थाने खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा जयशंकर यांनी पाकिस्तान आणि चीनला नाव न घेता दिला. याशिवाय, आयसीसचे आर्थिक स्त्रोत मजबूत झाले असून, आता हत्येसाठी किंवा दहशतवादी कारवायांसाठी बिटकॉइनमधून पैसे दिले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

अफगाणिस्तानवर भाष्यएस जयशंकर यांनी तालिबानच्या अफगाणिस्तानवर ताबा घेतल्यानंतर पहिल्यांदाच दहशतवादाबद्दल भारताच्या चिंतेवर मत व्यक्त केलं. अफगाणिस्तानात असो किंवा भारताविरोधात, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संगटना न घाबरता कारवाया करत आहेत, असंही ते म्हणाले.

टॅग्स :TerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी