शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

चार राज्यांत विरोधकांचा सत्तेचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 06:20 IST

कर्नाटकात सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपाला सत्ता स्थापनेसाठी बोलावल्यामुळे ज्या राज्यांत भाजपापेक्षा विरोधक आमदारांची संख्या अधिक आहे, त्यांनीही सत्ता स्थापनेची संधी द्या, अशी पत्रे राज्यपालांना द्यायचे ठरवले आहे.

नवी दिल्ली : कर्नाटकात सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपाला सत्ता स्थापनेसाठी बोलावल्यामुळे ज्या राज्यांत भाजपापेक्षा विरोधक आमदारांची संख्या अधिक आहे, त्यांनीही सत्ता स्थापनेची संधी द्या, अशी पत्रे राज्यपालांना द्यायचे ठरवले आहे. गोव्यात विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी राज्यपालांची भेट मागितली, तर बिहारमध्ये राजद राज्यपालांना भेटून तसा दावा करेल. मणिपूर व मिझोरममध्येही सर्वाधिक आमदार असलेला काँग्रेस पक्ष राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करेल.हा प्रतीकात्मक आंदोलनाचा भाग आहे. जिथे सरकार अस्तित्वात आहे, तिथे ते पडल्याशिवाय अन्य पक्षाला राज्यपालांकडे असा दावा करताच येत नाही. विधानसभेत अविश्वासाचा ठराव मांडणे व संमत होणे ही प्रक्रिया पूर्ण झाली, तरच अन्य पक्ष सरकार स्थापनेसाठी दावा करू शकतात.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBJPभाजपा