शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

ईव्हीएमविरोधात विरोधी पक्ष जाणार सुप्रीम कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 00:31 IST

आगामी निवडणुकांमध्ये मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनचा (ईव्हीएम)चा वापर करू नये यासाठी काही विरोधी पक्ष सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी गुरुवारी सांगितले.

अमरावती : आगामी निवडणुकांमध्ये मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनचा (ईव्हीएम)चा वापर करू नये यासाठी काही विरोधी पक्ष सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी गुरुवारी सांगितले.मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बुधवारी रात्री झालेल्या १५ विरोधी पक्षांच्या बैठकीत ईव्हीएमबाबतचा कोर्टात जाण्याचा निर्णय घेण्यात आला.मात्र त्याचा तपशील चंद्राबाबू नायडू यांनी सांगितला नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएमच्याऐवजी मतपत्रिकांचा वापरकरावा अशी मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली आहे.त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडेही धाव घेतली होती. मात्र ईव्हीएमचा वापर करण्यावर केंद्रीय निवडणूक आयोग ठाम आहे.मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, बहुतेक राजकीय पक्षांचा ईव्हीएमवर विश्वास आहे. मात्र काही पक्ष राजकीय हेतूंपायी ईव्हीएमला लक्ष्य करत आहेत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय