शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 16:32 IST

Operation Sindoor :

गेल्या महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काल रात्री भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर तुफानी एअर स्ट्राईक करत ददहशवादी आणि पाकिस्तानला जबर दणका दिला आहे. या कारवाईनंतर देशभरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि उत्तर प्रदेशमधील सहारनपूरचे खासदार इम्रान मसूद यांनी या एअर स्ट्राईकबाबत मोठं विधान केलं आहे. 

इम्रान मसूद म्हणाले की, पाकिस्तानवर एअरस्ट्राईक करणाऱ्या भारतीय लष्कराला सलाम, अशाच प्रकारे प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता होती. मात्र किती दहशतवादी मारले गेले आणि किती नुकसान झाले, याचीही माहिती घोषणा करून दिली पाहिजे. तेव्हा आमचं काळीज थंड होईल.आम्ही वारंवार सांगिलं आहे की, आम्ही सरकारसोबत आहोत. तसेच दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं गेलं पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, आम्ही सरकारला स्पष्टच सांगितलं होतं की, यावेळी केवळ सारवासारव चालणार नाही. दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे. आता ती कारवाई झाली आहे. त्यासाठी लष्कराला सलाम. ज्यांनी पहलगाम येथे हल्ला केला. त्या दहशतवाद्यांच्या तळांवरचे किती दहशतवादी या हल्ल्यात मारले गेले पाहिजेत, याचीही माहिती समोर आली पाहिजे. तेव्हाच मनाला शांतात मिळेल, असे त्यांनी सांगितले.

इम्रान मसूद पुढे म्हणाले की, दहशतवाद पूर्णपणे नष्ट होईपर्यंत आपण आत थांबता कामा नये. दहशतवादाला मुळापासून संपवलं पाहिजे. जेणेकरून आपल्या देशात दहशतवादी हल्ला करण्याची हिंमत कुणीही करू शकणार नाही. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतcongressकाँग्रेस