शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

Kalicharan Maharaj: भारतात केवळ सनातन धर्म, हिंदूंनी एक होऊन धर्माच्या आधारे मत द्यावं: कालिचरण महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 13:55 IST

Kalicharan Maharaj: हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्व हिंदूंनी एकत्र यायला पाहिजे. तसेच धर्माच्या आधारे मतदान केलं पाहिजे. भारतात केवळ सनातन धर्म आहे. इस्लाम ख्रिश्चन हे धर्म नाही, असे विधान कालीचरण महाराज यांनी अलिगडमधील संत समागमामध्ये बोलताने केलं आहे.

लखनौ - हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्व हिंदूंनी एकत्र यायला पाहिजे. तसेच धर्माच्या आधारे मतदान केलं पाहिजे. भारतात केवळ सनातन धर्म आहे. इस्लाम ख्रिश्चन हे धर्म नाही, असे विधान कालीचरण महाराज यांनी अलिगडमधील संत समागमामध्ये बोलताने केलं आहे. दरम्यान, कालिचरण महाराजांनी केलेल्या या विधानामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे.

काही महिन्यांपूर्वी कालिचरण महाराजांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानामुळे वाद उफाळला होता. त्यानंतर कालिचरण महाराजांवर अटकेची कारवाई झाली होती. दरम्यावन आता कालिचरण महाराजांनी हिंदू राष्ट्रावरून विधान केलं आहे. ते म्हणाले या देशात लाखो मंदिरं तोडली गेली. हजारो महिलांवर बलात्कार झाले. जर हिंदू राष्ट्र बनलं नाही, तर हे होतंच राहील. राजकीय इच्छाशक्ती दाखवली तर हिंदू राष्ट्राची स्थापना होऊ शकते. इराक, इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसह अनेक देश आपल्या हातून गेले आणि मुस्लिम देश झाले, असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्व हिंदूंनी एकत्र यायला पाहिजे. तसेच धर्माच्या आधारे मतदान केलं पाहिजे. भारतात केवळ सनातन धर्म आहे. इस्लाम ख्रिश्चन हे धर्म नाही, असेही त्यांनी म्हटले आहेत. त्यावरून आता वादाला तोंड फुटले आहे. 

टॅग्स :Hindutvaहिंदुत्वIndiaभारतIslamइस्लाम