शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वर्षभरात मोदी सरकारनं बदलली 25 शहरं आणि गावांची नावं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 09:46 IST

सांगलीतल्या लांडगेवाडीचं नावही लवकरच बदलणार

नवी दिल्ली: मोदी सरकारनं गेल्या वर्षभरात जवळपास 25 गावं आणि शहरांच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याशिवाय नामांतराचे अनेक प्रस्ताव अद्यापही सरकारकडे प्रलंबित आहेत. यामध्ये पहिला क्रमांक पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. काही दिवसांपूर्वीच अलाहाबादचं नाव बदलून ते प्रयागराज करण्यात आलं. तर फैजाबादचं नामांतर अयोध्या असं करण्यात आलं. पश्चिम बंगालचं नामांतर बांग्ला करण्यासह अनेक ठिकाणच्या नामांतराचे प्रस्ताव मोदी सरकारकडे प्रलंबित आहेत. एखाद्या शहराच्या किंवा गावाच्या नामांतरांची प्रक्रिया खूप मोठी असते. नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विविध विभागांकडे पाठवला जातो. गेल्या वर्षभरात असे 25 प्रस्ताव सरकारनं मंजूर केल्याची माहिती गृह मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. कोणकोणत्या ठिकाणांची नावं बदलली?अलाहाबादचं नामांतर प्रयागराज आणि फैजाबादचं नाव बदलून ते अयोध्या करण्याचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारनं दिला होता. याशिवाय आंध्र प्रदेशतील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील राजामुंदरीचं नामांतर राजामहेंद्रवरम असं करण्यास केंद्रानं मंजुरी दिली आहे. याशिवाय ओदिशाच्या भद्रक जिल्ह्यातील आऊटर व्हीलरचं नाव बदलून ते ए. पी. जे. अब्दुल कलाम आयलँड करण्यासही सरकारनं हिरवा कंदिल दिला आहे. तर केरळच्या मलुप्परा जिल्ह्यातील एरिक्कोडला एरिकोड, हरयाणाच्या जींद जिल्ह्यातील पिंडारीला पांडू देण्याचा प्रस्तावदेखील सरकारनं मंजूर केला आहे. या ठिकाणांची नावंही लवकरच बदलणारलांडगेवाडी (सांगली, महाराष्ट्र)-  नरसिंहगांवगढी सांपला (रोहतक, हरयाणा)- सर छोटू राम नगरखाटू कलां गांव (नागौर, राजस्थान)- बड़ी खाटूमहगवां छक्का (पन्ना, मध्य प्रदेश)- महगवां सरकारमहगवां तिलिया (मध्य प्रदेश)- महगवां घाटशुक्रताल खादर (मुजफ्फरपूर, उ. प्रदेश)- सुखतीर्थ खादर शुक्रताल बांगर (उ. प्रदेश)- सुखतीर्थ बांगर  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGovernmentसरकार