शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

एक टक्के लोकसंख्या देतेय जगाला चटके!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 05:52 IST

६६ टक्के गरिबांच्या नशिबी आजार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगात सर्वाधिक कार्बन उत्सर्जन नेमके गरीब करतात की श्रीमंत याचे उत्तर समोर आले आहे. जगातील पाच अब्ज गरीब लोक जितके कार्बन उत्सर्जन करतात तितके प्रदूषण जगातील केवळ एक टक्के श्रीमंत करत असल्याचे ऑक्सफॅम इंटरनॅशनलने केलेल्या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे जगाच्या नाशाला कारणीभूत असणारे श्रीमंत लोक, कॉर्पोरेशन आणि देशांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी आता होत आहे. गरीबी असणाऱ्या ९९ टक्के लोकांना श्रीमंतांइतके कार्बन उत्सर्जन करण्यासाठी १,५०० वर्षे लागतील.

प्रदूषणाला नेमके कोण जबाबदार? 

जगातील सर्वाधिक श्रीमंत हे ५० टक्के कार्बन उत्सर्जनासाठी जबाबदार आहेत.मध्यमवर्गीय ४३ टक्के उत्सर्जनासाठी जबाबदार आहेत.गरीब हे केवळ आठ टक्के उत्सर्जन करण्यासाठी जबाबदार असतात.

७७ पट अधिक कार्बन उत्सर्जन श्रीमंत लोक करत असून, यामुळे झपाट्याने तापमानात वाढ होत आहे.

धोरणे तयार कराप्रत्येकजण या संकटासाठी तितकाच जबाबदार नाही. प्रदूषण निर्माण करणाऱ्यांसाठी आणि न करणाऱ्यांसाठी धोरणे तयार करावीत, असे अहवालाचे सह-लेखक मॅक्स लॉसन यांनी म्हटले आहे.

श्रीमंत कसे जबाबदार? nरोजची भव्यदिव्य जीवनशैली, नौका, खासगी विमानाने प्रवासnआर्थिक स्वार्थासाठी प्रचंड प्रदूषण करणाऱ्या उद्योगांमध्ये गुंतवणूकnमाध्यमांवर, अर्थव्यवस्थेवर, राजकारणावर आणि धोरणनिर्मितीवर त्यांचा अवाजवी प्रभाव

टॅग्स :pollutionप्रदूषणIndiaभारत