शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

बिहारमध्ये रक्तरंजित दिवाळी पोलीस गोळीबारात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 05:15 IST

एकीकडे देशात दिवाळीचा आनंद साजरा होत असताना खिगडया जिल्ह्यातील छमिसया गावी समाजकंटकांनी दलितांची ५० घरे जाळून त्यांना बेघर केले. समस्तिपूर येथील दुस-या घटनेत केमिस्टच्या हत्येच्या निषेधार्थ जमावाने हिंसक निदर्शने केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक ठार तर पाच जण जखमी झाले.

 - एसपी सिन्हापाटणा : एकीकडे देशात दिवाळीचा आनंद साजरा होत असताना खिगडया जिल्ह्यातील छमिसया गावी समाजकंटकांनी दलितांची ५० घरे जाळून त्यांना बेघर केले. समस्तिपूर येथील दुस-या घटनेत केमिस्टच्या हत्येच्या निषेधार्थ जमावाने हिंसक निदर्शने केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक ठार तर पाच जण जखमी झाले.एका केमिस्टची दोन दिवसांपूर्वी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्यामुळे समस्तिपूरच्या असाधी गावी गावकºयांनी जोरदार निदर्शने केली. जमाव हिंसक झाल्यानंतर पोलिसांनी गोळीबाराचा मार्ग अवलंबला असे समस्तिपूरचे पोलीस अधीक्षक दीपक रंजन यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी कार्यालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.खिगडया जिल्ह्यातील छमसिया गावी दिवाळीच्या पूर्वसंध्येला समाजकंटकांनी दलितांची ५० घरे जाळल्यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण आहे. दोन जातींमध्ये वर्चस्व आणि जमिनीचा वाद होता. त्यातून संघर्षाची ठिणगी उडाल्यानंतर समाजकंटकांनी घरे जाळली. दलितांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबारही केला.पीडित कुटुंबे रस्त्यावर आली असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. प्रशासनाने तातडीची उपाययोजना म्हणून या लोकांना भांडीकुंडी आणि अन्य जीवनावश्यक मदत पुरविली आहे. या प्रकरणी गुन्हेगारांना हुडकून काढून शिक्षा ठोठावली जाईल. एफआयआर दाखल केला जात आहे, अशी माहिती खिगडयाच्या पोलीस अधीक्षक मीनुकुमारी यांनी दिली आहे.

टॅग्स :IndiaभारतCrimeगुन्हा