शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

ओदिशामधील रेल्वे अपघातानंतर हजारो प्रवाशांनी रद्द केली तिकिटं, काँग्रेसच्या आरोपांना रेल्वेचं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 21:39 IST

Odisha Coromandel Express Accident: ओदिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातामध्ये २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजाराहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघातावरून आता राजकारण पेटले आहे.

ओदिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातामध्ये २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजाराहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघातावरून आता राजकारण पेटले आहे. या रेल्वे अपघातानंतर हजारो प्रवाशांनी आपली रेल्वे प्रवासाची तिकिटं रद्द केल्याचा दावा काँग्रेसने केला होता. हा दावा आता आयआरसीटीसीने फेटाळून लावला आहे. काँग्रेसचे एख नेते भक्तचरण दास यांनी ओदिशामधील बालासोर येथे तीन ट्रेनना झालेल्या अपघातानंतर तिकीट रद्द करणाऱ्यांची संख्या वाढल्याचा दावा केला होता. आयआरसीटीसीने काँग्रेस नेत्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. तसेच हा दावा चुकीचा असून, तिकीट रद्द करणाऱ्यांची संख्या वाढलेली नाही, असे सांगितले आहे.

काँग्रेस नेते भक्तचरण दास यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बालासोरमधील अपघातानंतक हजारो लोकांनी आपली ट्रेनची तिकीट रद्द केली आहेत. गेल्या काही काळात एवढा मोठा अपघात कधी झालेला नाही. मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला आहे. सरकार अधिकृतपणे २७५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगत आहे. मात्र अजूनही शेकडो लोक बेपत्ता आहेत. हजारो लोक जखमी झालेले आहेत. हजारो लोकांनी आपली तिकिटं रद्द केली आहेत. या अपघातानंतर रेल्वे प्रवास सुरक्षित राहिलेला नाही.

त्यांचं हे वक्तव्य काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला होता. त्यालाच रीट्विट करत आयआरसीटीसीनं उत्तर दिलं आहे. शुक्रवार, २ जून रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेनंतरचा तिकीट बुकिंग आणि रद्दीकरण डेटा सादर केला आहे. यात म्हटलं आहे की, वरील आरोप हा चुकीचा आहे. रद्दीकरण वाढलेलं नाही. तर रद्दीकरण घटकेलं आहे. १ जून रोजी ७.७ लाख तिकिटं रद्द झाली होती. तर ३ जून रोजी ७.५ लाख तिकिटं रद्द झाली.  

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातIndian Railwayभारतीय रेल्वेcongressकाँग्रेस