शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आता हे कोणी सांगितले...! विशेष अधिवेशनात आरक्षण, जातीय जनगणनेवर तोडगा काढणार असल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 13:17 IST

गेल्या काही दिवसांपासून एक देश, एक निवडणूक, इंडिया हा शब्द संविधानातून काढून टाकण्यासारखे विषय मागे पडले आहेत.

मोदी सरकारने जेव्हापासून पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनाची घोषणा केलीय तेव्हापासून वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. कोण म्हणतेय एक देश, एक निवडणूक; कोण म्हणतेय इंडियाचे भारत करणार तर कोण म्हणतेय महिला आरक्षण आणि नवीन संसदेतून कामकाज. आता तर आरक्षण आणइ जातीय जनगणनेवर मोदी सरकार तोडगा काढणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

इतर मागासवर्गीयांच्या उपवर्गीकरणाबाबत न्यायमूर्ती रोहिणी आयोगाचा अहवाल तयार करण्यात आला आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात सरकार तो मांडू शकते असे सांगितले जात आहे. आयोगाने जुलैमध्येच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना हा अहवाल सादर केला होता.

सरकारवर जातीय जनगणनेचा दबाव वाढत असल्याचे सांगितले जात आहे. निवडणुका जवळ आहेत, यामुळे मोदी सरकार यावर तोडगा काढण्याची तयारी करत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या मुद्द्यावर विरोधकांची बोलती बंद होऊ शकते, असा अंदाज आहे. भाजपलाही आपल्या मूळ मतदारांचा रोष पत्करण्याचा धोका आहे. रोहिणी अहवालाच्या अंमलबजावणीबाबत पक्षांतर्गतही मतभेद आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून एक देश, एक निवडणूक, इंडिया हा शब्द संविधानातून काढून टाकण्यासारखे विषय मागे पडले आहेत. एक देश एक निवडणुकीवर आता कुठे समितीची स्थापना करण्यात आली आहे. तर इंडिया हा शब्द संविधानातून काढण्यासाठी खूप खटाटोप करावे लागणार आहेत. हे सारे पाच दिवसांत शक्य नाहीय. खुद्द मोदींनीच यावर चकार शब्द काढू नका असे आदेश आपल्या मंत्र्यांना, नेत्यांना दिले आहेत. यातच महिला आरक्षण, जातीय जनगणना आदी विषय आता पुढे येऊ लागले आहेत. परंतू, या पाच दिवसांत 

टॅग्स :Parliamentसंसदreservationआरक्षणNarendra Modiनरेंद्र मोदी