शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 17:36 IST

चीन-पाकिस्तान सीमेवर लक्ष ठेवेल... हिंदी महासागरही येईल टप्प्यात...!

ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यानंतर, आता भारताने आपली लष्करी ताकद आणखी वाढविण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत, आता भारत पुढील चार वर्षांत अर्थात २०२९ पर्यंत ५२ विशेष संरक्षण उपग्रह अवकाशात पाठवणार आहे. हे सर्व उपग्रह चीन आणि पाकिस्तानला लागून असलेल्या भारताच्या सीमेवर लक्ष ठेवतील. हे सर्व उपग्रह आर्टिफिशियल इंटॅलिजन्स (AI) बेस्ड असतील.

गेल्या वर्षीही देण्यात आली होती कोट्यवधींची मंजुरी -ही संपूर्ण मोहीम संरक्षण अंतराळ संस्थेअंतर्गत चालवली जात आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा व्यवहारांसंदर्भातील मंत्रिमंडळ समितीने यासाठी २६,९६८ कोटी रुपये मंजूर केले होते. या योजनेंतर्गत, इस्रो २१ उपग्रह तयार करून प्रक्षेपित करणार आहे, तर तीन भारतीय खाजगी कंपन्या ३१ उपग्रह तयार करतील.

पहिला उपग्रह एप्रिल २०२६ मध्ये प्रक्षेपित केला जाईल -हे उपग्रह लो-अर्थ ऑर्बिट आणि जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये तैनात केले जातील. पहिला उपग्रह एप्रिल २०२६ मध्ये प्रक्षेपित केला जाईल. मात्र, टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हा कालावधी आणखी कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्पेस-बेस्ड सर्व्हिलान्सच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत (SBS-3) हे सर्व सुरू आहे. 

चीन-पाकिस्तान सीमेवर लक्ष ठेवेल... हिंदी महासागरही येईल टप्प्यात - एसबीएस-3 चा मुख्य उद्देश चीन आणि पाकिस्तानच्या अधिकांश भागांवर लक्ष ठेवणे असा आहे. याने हिंदी महासागरावरही लक्ष ठेवले जाईल. हे सर्व उपग्रह अंतराळात भारताचे डोळे म्हणून कार्यरत राहतील. तसेच मेसेज आणि फोटो पाठवत राहतील. यामुळे भारताची सुरक्षितता आणखी बळकट होईल.

टॅग्स :Governmentसरकारisroइस्रोPakistanपाकिस्तानchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदी