शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

आता गावागावांत पोहोचवणार ब्रॉडबॅण्ड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 05:18 IST

पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील डिजिटल इंडिया साकारण्यासाठी सरकारने आता जोमात काम सुरू केले असून, गावागावांत ब्रॉडबॅण्ड सेवा देण्यासाठी नवी मोहीम सुरू केली आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील डिजिटल इंडिया साकारण्यासाठी सरकारने आता जोमात काम सुरू केले असून, गावागावांत ब्रॉडबॅण्ड सेवा देण्यासाठी नवी मोहीम सुरू केली आहे. दूरसंचार मंत्रालयाने ग्रामीण भागांतील सरकारी शाळा, पोलीस ठाणी, टपाल कार्यालये, आरोग्य केंद्रे व इतर सरकारी कार्यालये डिसेंबरपर्यंत ब्रॉडबॅण्डने सुसज्ज करण्याचे ठरवले आहे. एक लाख शाळा तसेच दहा हजार पोलीस ठाणी आणि आरोग्य केंद्रांना याचा लाभ मिळेल.हाती घेणार राष्ट्रीय मोहीमप्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पोहोचला असून आता मोबाइल इंटरनेट सेवाही स्वस्त झालेली आहे. परंतु, सरकारी कार्यालयांमध्ये ब्रॉडबॅण्ड नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामीण भागांत ब्रॉडबॅण्डचा प्रसार व्हावा व लोकांना ते आॅन-डिमांड उपलब्ध व्हावे, यासाठी राष्टÑीय मोहीम हाती घेण्यात येत आहे.सव्वा लाख टपाल कार्यालयांनाही लाभ : सव्वा लाख ग्रामीण टपाल कार्यालये, २५ हजार आरोग्य केंद्रे, ५० हजारपेक्षा अधिक सार्वजनिक आरोग्य केंद्रांनाही ब्रॉडबॅण्ड देण्यात येणार आहे. यासाठी समित्या केल्या असून, रोज किती काम झाले, याची माहिती त्याद्वारे मिळेल. स्थानिक लोकांनाही सल्ला-कार्य प्रगती, देखरेख यांत सामील करून घेण्यात येईल.ब्रॉडबॅण्डच्या केबलच्या दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात. ही समस्या दूर करण्यासाठी राष्टÑीय फायबर आॅथॉरिटी करण्याचाही निर्णय घेण्यात आला.सध्या देशात फक्त ३० टक्के ब्रॉडबॅण्डचा वापर आहे. हे प्रमाण १०० टक्के करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी शहरे व ग्रामीण भागांकरिता स्वतंत्र ब्रॉडबॅण्ड धोरण तयार करीत आहोत. पब्लिक डेटा आॅफिस (पीडीओ) हे या दिशेने टाकलेले पाऊल आहे. नुकत्याच झालेल्या दूरसंचार आयोगाच्या बैठकीत त्यास मंजुरी देण्यात आली. ग्रामीण भागांमध्ये १०० एमबीपीएस स्पीड दिली जाणार आहे.- अरुणा सुंदरराजन,दूरसंचार सचिव 

टॅग्स :InternetइंटरनेटIndiaभारत