शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

नव-याला पाणी न विचारणं क्रूरता आहे का ? उच्च न्यायालय म्हणतं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 09:17 IST

नव-याच्या गरजा पूर्ण न करणे किंवा कामावरून घरी परतल्यावर नव-याला पाणी देण्याबाबत विचारणा न करणे यामध्ये...

मुंबई: नव-याच्या गरजा पूर्ण न करणे किंवा कामावरून घरी परतल्यावर नव-याला पाणी देण्याबाबत विचारणा न करणे यामध्ये कोणतीही क्रूरता नाही असं मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. मुंबईच्या सांताक्रूज येथील 52 वर्षांच्या एका बॅंक कर्मचा-याने केलेल्या घटस्फोट याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हे स्पष्ट केलं. क्रूरतेच्या आधारे या व्यक्तीने आपल्या 40 वर्षीय पत्नीपासून घटस्फोटाची मागणी केली होती. माझी पत्नी माझ्या गरजा पूर्ण करत नाही, मी रात्री कामावरून परतल्यावर ती मला साधं पाणीही विचारत नाही असं त्याने याचिकेत म्हटलं होतं. न्या. कमल किशोर आणि सारंग कोटवाल यांच्या खंडपिठासमोर याबाबत सुनावणी झाली. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यावेळी खंडपिठाने याचिकाकर्त्याची पत्नी स्वतः देखील शिक्षिका असण्याकडे लक्ष वेधलं. दिवसभर काम करून पत्नी देखील थकलेली असते. तरी देखील ती कुटुंबियांसाठी जेवण बनवते तसंच घरातील इतर कामंही करते असं कोर्टाने म्हटलं. या दांपत्याचं 2005 मध्ये लग्न झालं असून पत्नी उशीरा घरी येते आणि आई-वडिलांसोबत भाडणं करते असाही दावा पतीने केला होता.  

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट