शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

इस्लाम, ख्रिश्चन नाही, सर्वोपरी आहे...; 15 ऑगस्टच्या भाषणात काय म्हणाले बाबा रामदेव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 13:31 IST

यावेळी तेथे उपस्थित काही पत्रकारांनी त्यांना मणिपूरसंदर्भात काही बोलण्याचा आग्रह केला. मात्र, योगगुरू रामदेव यांनी यावर कसल्याही प्रकारचे भाष्य करण्यास नकार दिला आणि आपले बोलणे संपवले. 

काही लोक म्हणतात, धर्म सर्वोपरी आहे. तर काही लोक जात सर्वापरी असल्याचे म्हणतात. मात्र, राष्ट्रधर्म सर्वोपरी आहे, असे योग गुरू बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. त्यांनी देशाचा 77 वा स्वातंत्र्यदिन पतंजली योगपीठ येथे साजरा केला. येथे आचार्य बालकृष्ण यांच्यासह त्यांनी तिरंगा ध्वज फडकावला. यावेळी ते बोलत होते. महत्वाचे म्हणजे, पतंजली योगपीठ सांस्कृतिक स्वातंत्र्यासाठी काम करत असल्याचेही बाबा रामदेव यावेळी म्हणाले.

योग गुरु बाबा रामदेव म्हणाले, 'काही लोक इस्लाम सर्वोपरी असल्याचे म्हणतात. काही लोक ख्रिश्चन धर्म सर्वोपरी असल्याचे म्हणतात. कुणी म्हणतय अमूक धर्म सर्वोपरी आहे, अमूक जात सर्वोपरी आहे. आमचे म्हणणे आहे की, राष्ट्र धर्म सर्वोपरी आहे, राष्ट्रप्रेम सर्वोपरी आहे. राष्ट्रहित सर्वोपरी आहे. याच विचारावर पतंजली वाटचाल करत आहे.' 

यावेळी तेथे उपस्थित काही पत्रकारांनी त्यांना मणिपूरसंदर्भात काही बोलण्याचा आग्रह केला. मात्र, योगगुरू रामदेव यांनी यावर कसल्याही प्रकारचे भाष्य करण्यास नकार दिला आणि आपले बोलणे संपवले. 

यावेळी, आचार्य बालकृष्ण, पतंजलीतील संत, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी पतंजलीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी बाबा रामदेव म्हणाले, स्वतंत्र्य दिनाच्य पार्श्वभूमीवर देशाला आर्थिक स्वातंत्र्य, शिक्षाणाचे  स्वातंत्र्य, वैद्यकीय स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य देण्यासंदर्भात पतंजली योगपीठाने संकल्प घेतला आहे. शिक्षणाच्या स्वातंत्र्यासाठी भारतीय शिक्षण बोर्ड, पतंजली गुरुकुलम, पतंजली आचार्य कुलम काम करेल.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाIndependence Dayस्वातंत्र्य दिनpatanjaliपतंजली