शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

नोटाबंदी; कल्पना चांगली अंमलबजावणी सदोष, नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ प्रा. थालेर यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 4:31 AM

नवी दिल्ली : एक हजार आणि पाचशे रुपये यासारख्या उच्च मूल्याच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय एक अर्थशास्त्रीय सिद्धांत म्हणून चांगला होता

नवी दिल्ली : एक हजार आणि पाचशे रुपये यासारख्या उच्च मूल्याच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय एक अर्थशास्त्रीय सिद्धांत म्हणून चांगला होता, पण त्याची अंमलबजावणी मात्र खूपच सदोष पद्धतीने केली गेली, असे मत यंदाचा नोबेल पुरस्कार मिळविणारे अर्थतज्ज्ञ प्रा. रिचर्ड थालेर यांनी व्यक्त केले आहे.शिकागो विद्यापीठातील स्वराज कुमार या विद्यार्थ्याने नोटाबंदीविषयी प्रा. थालेर यांचे मत विचारले होते. त्याला प्रा. थालेर यांनी टिष्ट्वटरवर उत्तर दिले. स्वराज कुमार याने मूळ प्रश्न आणि त्यावरील प्रा. थालेर यांचे उत्तर टिष्ट्वटरवर टाकले. प्रा. थालेर यांचे हे मतप्रदर्शन नवे नाही. गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यावर प्रा.थालेर यांनी लगेच टिष्ट्वटरवर त्याचे स्वागत करताना लिहिले होते की, या धोरणाचा मी पाठीराखा आहे. रोखताविरहित अर्थव्यवस्थेच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे व भ्रष्टाचार कमी करण्याच्या दिशेने ही चांगली सुरुवात आहे. मात्र नोटाबंदीनंतर दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्याचे कळल्यावर प्रा. थालेर यांनी ‘खरंच? बोंबला!’ असे दोनच शब्दाचे टिष्ट्वट केले.>काळ्या पैशावर चालणाºया समांतर अर्थव्यवस्थेवर घाला घालणे आणि अर्थव्यवस्थेतील रोखीचे व्यवहार कमी करणे, या उद्देशांनी नोटाबंदी करण्यात आली हे विचारात घेतले तर नोटाबंदी लागू असतानाच लगोलग दोन हजार रुपयांच्या नव्या चलनी नोटा काढण्याचा निर्णय बुचकळ्यात टाकणारा होता, असेही प्रा. थालेर यांनी म्हटले.

टॅग्स :Note Banनोटाबंदी