शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

मान्सूनच्या हंगामामध्ये वायव्य भारतात सर्वाधीक पाऊस पडणार- हवामान विभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 15:35 IST

पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली व उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागासाठी चांगली बातमी

नवी दिल्ली- काल केरळमध्ये मान्सून हजर झाल्यानंतर भारतीय हवामान खात्याने आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. यंदा जून ते सप्टेंबर या काळामध्ये पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली व उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागात सर्वाधीक पाऊस पडेल. तसेच जुलै हा सर्वात जास्त पावसाचा महिना असेल अशी माहितीही हवामान खात्याने दिली आहेययाबरोबरच मध्य भारतामध्ये पावसाचा जोर सामान्य (सरासरीइतका) असेल मात्र दक्षिण भारतामध्ये कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, पुदुच्चेरी येथे सामान्य पातळीपेक्षा कमी पाऊस पडेल असे भाकित हवामान खात्याने केले आहे. तसेच ईशान्य भारतामध्ये सामान्य पातळीपेक्षा कमी पाऊस पडेल असे सांगण्यात आल आहे.टक्केवारीच्या भाषेत बोलायचे झाल्यास वायव्य भारतामध्ये या मान्सून हंगामात एलपीएच्या (लाँग पिरियड अॅवरेज)100 टक्के पाऊस पडेल. तर मध्य भारतामध्ये 99 टक्के, दक्षिण भारतामध्ये 95 टक्के आणि ईशान्य भारतात 93 टक्के इतका पाऊस पडेल.एलपीएच्या 96 ते 104 इतका पाऊस पडल्यास तो सामान्य गृहित धरला जातो. 1951 ते 2000 या काळाचा अभ्यास करुन काढलेला एलपीए 89 सेंमी इतका आहे. एप्रिल महिन्यामध्ये भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या पहिल्या अंदाजामध्ये मान्सून सामान्य म्हणजे 96 टक्के ते 104 टक्के इतका राहील असे सांगितले होते. नव्या अंदाजात त्यापेक्षा थोडा जास्त पाऊस पडेल असे संकेत दिले आहेत.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018RainपाऊसIndiaभारतPunjabपंजाब