शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

Train Accident: नॉर्थ-ईस्ट एक्सप्रेसच्या अपघातामागे घातपात? रेल्वे बोर्डाने दिले चौकशीचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 09:29 IST

North East Express Train Accident: बिहारमधील बक्सरच्या रघुनाथपूर स्टेशनजवळ रुळावरून उतरलेल्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वे बोर्डाने दुर्घटनेची उच्चस्तरीय तपासाच्या आदेशाला स्वीकृती दिली आहे.

बिहारमधील बक्सरच्या रघुनाथपूर स्टेशनजवळ रुळावरून उतरलेल्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वे बोर्डाने दुर्घटनेची उच्चस्तरीय तपासाच्या आदेशाला स्वीकृती दिली आहे. तसेच अधिकाऱ्यांचं पथक तपास कार्याला सुरुवात केली आहे. अपघाताच्या सर्व पैलूंवर तपास केला जात आहे. एसी थ्री टियरचे दोन डबे उलटल्याने आणि चार डबे रुळावरून घसरल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर एकापाठोबाठ एक असे २१ डबे रुळावरून घसरले.

यादरम्यान, रेल्वे बोर्डाने दुर्घटनेची कारणं जाणून घेण्यासाठी तपासाचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. प्राथमिक तपासामध्ये रेल्वेचं रुळ अनेक ठिकाणी तुटलेले आढळले आहेत. त्यामुळे रेल्वे रुळांचं नुकसान करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र रेल्वेचे अधिकारी सध्या यावर काही बोलणं टाळत आहेत. अशा परिस्थितीत तपास अहवाल समोर आल्यानंतरच याबाबतचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.

बुधवारी रात्री सुमारे साडे नऊ वाजण्याच्या सुमारास नवी दिल्लीतून कामाख्या (आसाम) येथे जात असलेली १२५०६ नॉर्थ-ईस्ट एक्स्प्रेस बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर येथे दुर्घटनाग्रस्त झाली होती. या दुर्घटनेनंतर ट्रेनचे अनेक डबे रुळावरून उलटले. त्यानंतर दोन डबे एकमेकांवर आदळून दुर्घटनाग्रस्त झाले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बक्सर जिल्ह्यातील सर्व जिल्हास्तरीय अधिकारी आणि डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले.

बक्सरचे जिल्हाधिकारी अंशुल अग्रवाल यांनी दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थली पोहोचून बचाव मोहीम सुरू केली आहे. या भीषण अपघातानंतर येथून होणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या अपघातामध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८० ते ९० लोक जखमी झाले आहेत. या जखमींवर उपचार सुरू आहेत.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघातBiharबिहार