शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

काश्मीरच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांना कोणीही राष्ट्रविरोधी म्हटले नाही -अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 03:12 IST

नवी दिल्ली : जम्मू- काश्मीरमध्ये ताब्यात असलेल्या तीन माजी मुख्यमंत्र्यांना कोणीही राष्ट्रविरोधी म्हटलेले नाही, असे गृहमंत्री अमित शहा यांनी ...

नवी दिल्ली : जम्मू- काश्मीरमध्ये ताब्यात असलेल्या तीन माजी मुख्यमंत्र्यांना कोणीही राष्ट्रविरोधी म्हटलेले नाही, असे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. त्यांच्या सुटकेवर केंद्रशासित प्रदेश निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.एका वृत्तसंस्थेकडून आयोजित कार्यक्रमात बोलताना अमित शहा म्हणाले की, फारुक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना चिथावणीखोर वक्तव्ये केल्यामुळे ताब्यात घ्यावे लागले. आपण त्यांचे वक्तव्ये पाहा.‘कलम ३७० ला धक्का जरी लावला तरी, संपूर्ण देश जळून जाईल’, असे वक्तव्ये केली गेली. त्यामुळेच त्यांना काही काळासाठी ताब्यात घेण्यात आले. तीन माजी मुख्यमंत्र्यांसह जम्मू- काश्मीरच्या काही नेत्यांना ५ आॅगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले होते. त्याच दिवशी कें द्र सरकारने काश्मीरमधील कलम ३७० हटविले होते. तसेच, जम्मू- काश्मीर व लडाख, अशा दोन केंद्रशासित प्रदेशात याचे विभाजन करण्यात आले.फारुक अब्दुल्ला यांना श्रीनगरमधील गुपकर रोडस्थित त्यांच्या निवासस्थानापर्यंतच मर्यादित ठेवण्यात आले आहे. त्यांच्या निवासस्थानालाच उपतुरुंग घोषित करण्यात आले आहे. त्यांचे पुत्र उमर यांना हरि निवासमध्ये ताब्यात ठेवण्यात आले आहे. पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना सरकारी निवासस्थानात पाठविण्यात आले.स्थानिक प्रशासन निर्णय घेईलअब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स आणि मुफ्ती यांचा पीडीपी हे पक्ष कधीकाळी भाजपचे सहयोगी होते.आता त्यांना राष्ट्रविरोधी ठरविले जात आहे, असा सवाल केला असता ते म्हणाले की, आपण अथवा सरकारमधील कोणीही त्यांना असे म्हटलेले नाही. त्यांच्या सुटकेबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेईल.जेव्हा योग्य वाटेल तेव्हा प्रशासन त्यांची सुटका करील. काश्मीरमध्ये आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आज काश्मीरमध्ये एक इंचही जमीन संचारबंदीत नाही.

टॅग्स :Amit Shahअमित शहाJammu Kashmirजम्मू-काश्मीर