शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

रोजगार कमी व्हायचे कारण नाही - संतोष गंगवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 03:05 IST

वेगवेगळ्या योजना सुरू असल्याचा दावा

नवी दिल्ली : रोजगार कमी व्हावेत असे कोणतेही कारण नाही, असे केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात रोजगारांवर अतिशय विपरीत परिणाम झाल्याच्या टीकेला ते प्रश्नोत्तर तासात उत्तर देत होते.

ते म्हणाले, रोजगार निर्माण होण्यासाठी सरकार वेगवेगळ््या योजना राबवत आहे. ऐसा कोई कारण नही है की रोजगार कम हुआ है. तृणमूल काँग्रेसचे सदस्य कल्याण बॅनर्जी यांनी त्यांच्या पुरवणी प्रश्नात म्हटले होते की, माझ्या मतदारसंघात नोटाबंदीच्या निर्णयामुळे हजारो रोजगार बुडाले आहेत आणि त्याबाबत सरकार काही उपाययोजना करणार आहे का? बॅनर्जी हे पश्चिम बंगालमधील सिरामपोर मतदारसंघातून निवडून आले आहेत. बॅनर्जी यांच्या प्रश्नाला गंगवार यांनी वरील उत्तर दिले.

नोव्हेंबर २०१६ मध्ये केंद्र सरकारने जुन्या ५०० आणि एक हजार रूपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या. गंगवार यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक नागरिकाला देशाच्या कोणत्याही भागात रोजगाराच्या चांगल्या संधी शोधण्यासाठी आणि उत्तम भवितव्यासाठी स्थलांतर करण्याचा हक्क आहे. भारतात कुठेही विना अडथळा जाण्याची मुभा सगळ््या नागरिकांना घटनेने दिली आहे, असे गंगवार म्हणाले. गंगवार म्हणाले की, सरकार इंटर-स्टेट मायग्रंट वर्कमेन (रेग्युलेशन आॅफ एम्प्लॉयमेंट अँड कंडीशन्स आॅफ सर्व्हीस) अ‍ॅक्ट, १९७९ ची अमलबजावणी करीत आहे. त्यामुळे रोजगारांसाठी स्थलांतर करणाऱ्यांना ज्या हालअपेष्टांना तोंड द्यावे लागते त्या सौम्य होतील.

टॅग्स :Employeeकर्मचारीIndiaभारत