शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नको बंगला, नको सुरक्षा, वाजपेयींच्या कुटुंबीयांनी नाकारल्या सरकारी सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 14:41 IST

अटलजींच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान कार्यालयास एका पत्राद्वारे कळवले आहे.

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या साध्या अन् सरळ स्वभावाची सर्वांनाच ओळख होती. तर, देशाचे पंतप्रधानपद भुषावूनही 2004 मध्ये त्यांची संपत्ती 50 लाख एवढी होती. अटलजींनी कधीही सरकारचा स्वहितसाठी फायदा करुन घेतला नाही. आता, अटलबिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबीयांनीही अटलजींच्या विचारांची कृती आपल्या कार्यातून दाखवून दिली. कारण, सरकारकडून मिळणाऱ्या सर्वच सुविधा अटलजींच्या कुटुंबीयांनी नाकारल्या आहेत. 

आमचे कुटुंब सक्षमपणे आपला खर्च भागवू शकते. त्यामुळे आम्हाला सरकारी सुविधांची आवश्यकता नाही, असे अटलजींच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान कार्यालयास एका पत्राद्वारे कळवले आहे. वायपेयी यांच्या कुटुंबात त्यांची दत्तक मुलगी नमिता, जावई रंजन भट्टाचार्य, मुलगी निहारिका आणि इतर सदस्य आहेत. हे कुटुंब वाजपेयींसोबतच दिल्लीतील लुटियंस झोनच्या कृष्ण मेनन मार्गवरील सरकारी निवासस्थानात राहात आहे. मात्र, आता सरकारने हे घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

माजी पंतप्रधानांच्या कुटुबीयांस एसपीजी सुरक्षासह अनेक प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येतात. सध्या, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि एच.डी. देवेगौडा यांच्या कुटुबीयांना या सुविधा मिळत आहेत. तर राजीव गांधींचे कुटुंब असल्याने सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या माजी पंतप्रधानांचे कुटुंबीय असल्यामुळए या सुविधा मिळत आहेत. 

या सुविधा मिळतात माजी पंतप्रधानांच्या कुटुंबीयांसमाजी पंतप्रधानांच्या कुटुंबीयास मोफत निवासस्थान, मोफत आरोग्य योजना, सरकारी स्टाफ, मोफत देशांतर्गत विमानप्रवास, मोफत रेल्वेप्रवास आणि एसपीजी सुरक्षांसह इतरही अनेक सुविधांचा लाभ मिळतो.  

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीdelhiदिल्ली