शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यानंतर ठाकरेंना धक्का देणार, २ आमदार वगळता इतर संपर्कात; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
3
भारताच्या ५० रुपयांचं मूल्य नेपाळमध्ये किती असेल? आश्चर्यचकित करेल उत्तर!
4
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
5
"ते दोन पवित्र आत्मे पितृ पंधरवड्यात जमिनीवर आले तर काय प्रश्न विचारतील?’’ भाजपाचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला
6
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका! ८३ मिलियन डॉलर्सच्या नूकसान भरपाईचा निर्णय कायम
7
"मीही बोलू शकले असते, पण.."; धनश्री वर्माचं मोठं विधान, चहलबद्दल म्हणाली- "त्याची अब्रू..."
8
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
9
तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 'हे' ५ शेअर्स आहेत का? ब्रोकरेज फर्मने सांगितली बंपर कमाईची संधी
10
Shantanu Naidu: रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर
11
टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये ₹१५.६० कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट, पाहा डिटेल्स; कितीला खरेदी केलेली प्रॉपर्टी?
12
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
13
"मराठी सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले", प्रिया मराठेसोबत लावला फोटो, मरणाची बातमी पाहून मराठी अभिनेता संतापला
14
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
15
Asia Cup 2025, AFG vs HK Head to Head Record : 'चमत्कारी' संघासमोर ते चमत्कार दाखवतील का?
16
"आई शप्पथ गळा कापेन...", अली गोनीचा ट्रोलर्सला इशारा; 'त्या' व्हिडीओवरुन झालेला वाद
17
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
18
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी
19
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
20
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट

"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 18:37 IST

Nitish Kumar vs Tejashwi Yadav, Bihar Politics: बिहार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात रंगला वाद

Nitish Kumar vs Tejashwi Yadav, Bihar Politics: बिहार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सभागृहाचे कामकाज सुरू झाले, तेव्हा वातावरण चांगलेच तापले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच तेजस्वी यादव यांनी SIRच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तेजस्वी यादव यांच्या मागणीनुसार, विधानसभा अध्यक्ष नंद किशोर यादव यांनीही सर्व पक्षांना या मुद्द्यावर त्यांचे मत मांडण्यासाठी वेळ दिला होता. पण राजद आमदाराच्या विधानानंतर सभागृह तहकूब करण्यात आले.

"सभागृह कुणाच्याही बापाचं नाही"

तेजस्वी यादव यांनी सभागृहात बोलायला सुरुवात केली, तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या काही सदस्यांनी गोंधळ सुरू केला. यावर राजद आमदार भाई वीरेंद्र म्हणाले की, 'सभागृह कोणाच्याही बापाचे नाही. विरोधकांनाही येथे आपले विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.' भाई वीरेंद्र यांच्या या विधानानंतर सभागृहाचे वातावरण पूर्णपणे तापले. यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे सदस्य एकमेकांशी भिडले. संपूर्ण सभागृहात जोरदार वाद आणि आरडाओरडा सुरू झाली. या सगळ्यानंतर सभागृहाचे वातावरण इतके बिघडले की विधानसभा अध्यक्ष नंद किशोर यादव यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. या दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी भाई वीरेंद्र यांना माफी मागण्यास सांगितले.

मुख्यमंत्री नितीश यांचे विकासाचे भाषण

तेजस्वी यांनी संवाद सुरू केला, तेव्हा पहिल्यांदाच मुख्यमंत्री नितीश कुमार मध्यभागी उभे राहिले आणि त्यांनी बिहारसाठी काय काम केले आहे हे सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले, "२००५ पूर्वी बिहारमध्ये कोणत्या प्रकारची व्यवस्था होती? आम्ही पाहिले आहे. लोक संध्याकाळी ५ नंतर घराबाहेर पडत नव्हते. अराजकतेचे वातावरण होते. तुम्ही तेव्हा लहान होतात. तुमच्या आई-वडीलांची सत्ता असताना येथे काय घडायचे हे तुम्हाला कसे कळणार? आम्ही कसे काम केले आणि बिहारला योग्य मार्गावर आणले, ते आम्हालाच माहिती आहे," असे बिहारचे मुख्यमंत्री म्हणाले.

"जनता सांगेल की कोणी काय केले?"

"आम्हाला जनतेने दोनदा संधी दिली, पण तरीही तुम्ही लोक तेच करत राहिलात. मग आम्ही बिहारच्या विकासासाठी काम करू लागलो. बिहारची आता काय स्थिती आहे? हे सर्वांसमोर आहे. येत्या काही दिवसांत निवडणुका होणार आहेत आणि सर्वांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यावेळी जनता सांगेल की कोणी काय केले?" असे नितीश कुमार यांनी ठणकावले.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहार