शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नितीश कुमार यांनी स्वतःकडे ठेवले गृहखाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 05:10 IST

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्याकडे शिक्षण खाते

एस. पी. सिन्हालोकमत न्यूज नेटवर्क पाटणा : बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार सत्तेत आल्यानंतर खातेवाटप कशा प्रकारे होणार याची उत्सुकता होती. अखेर नितीश कुमारांनी आपल्या नवनियुक्त मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले आहे. गृह खात्यावरून भाजपा आणि जदयु यांच्यात रस्सीखेच होती. मात्र, नितीश कुमारांनी आणि सामान्य प्रशासन ही खाती स्वतःकडेच ठेवली आहेत.

उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्याकडे अर्थ खात्यासोबतच वाणिज्य आणि वन पर्यावरण विभागाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर दुसऱ्या उपमुख्यमंत्री रेणु देवी यांच्याकडे महिला कल्याण खाते देण्यात आले आहे. जदयुच्या विजय कुमार चौधरी यांना ग्रामीण विकास खाते देण्यात आले आहे. नितीश कुमारांचे निकटवर्ती अशोक चौधरी यांच्याकडे गृह निर्माण, अल्पसंख्याक कल्याण, विज्ञान, उद्योग आणि समाज कल्याण ही खाती सोपविण्यात आली आहेत. पहिल्यांदाच मंत्री होत असलेल्या मेवालाल चौधरी यांना शिक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय, शीला देवी यांना परिवहन, संतोष सुमन यांना लघु जलसिचंन, जलसंधारण, मुकेश साहनी यांना पशु, मत्स्यसंवर्धन, मंगल पांडेय यांना आरोग्य आणि रस्तेनिर्माण ही खाती देण्यात आली आहेत.

तसेच, विजेंद्र यादव यांना ऊर्जा आणि उत्पादन, रामसूरत राय यांच्याकडे राजस्व आणि कायदे, अमरेंद्र प्रताप सिंह यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

संयुक्त अधिवेशन २३ नोव्हेंबरलाविधिमंडळाचे पहिले संयुक्त अधिवेशन २३ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत होइ�ल. नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी नवनियुक्त मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. यात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. जीतन राम मांझी यांना प्रोटेम स्पीकर करण्यात आले आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक