शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

नितीशकुमारच मुख्यमंत्रिपदी; उपमुख्यमंत्रिपदाबाबत उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2020 06:27 IST

Bihar Election: बिहारमध्ये रालोआच्या बैठकीत शिक्कामोर्तब; उपमुख्यमंत्रिपदाबाबत उत्सुकता

 लोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हेच असतील, यावर रविवारी झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. सोमवारी नितीशकुमार चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. मात्र, उपमुख्यमंत्रिपद कोणाकडे सोपविले जाईल, याबाबत उत्सुकता असून तारकिशोर प्रसाद आणि रेणुदेवी यांची नावे या पदासाठी आघाडीवर आहेत. भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी तारकिशोरप्रसाद सिंह यांची निवड करण्यात आली आहे.नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला १२५ जागांवर विजय मिळाला. रालोआला निसटते बहुमत मिळाले असले तरी नितीशकुमार यांच्या जदयुला अवघ्या ४३ जागांवर समाधान मानावे लागले.

पद स्वीकारण्यासाठी नव्हते तयार तत्पूर्वी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची नितीश यांची तयारी नव्हती. भाजपमधून कोणीतरी ही जबाबदारी स्वीकारावी, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, भाजपने त्यांनाच ही जबाबदारी स्वीकारण्याची गळ घातली.

सुशीलकुमार यांच्या ट्विटमुळे खळबळबिहारचे मावळते उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी नाराज असल्याचे समजते. मोदी यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड जाहीर होईल, असे अपेक्षित होते. मात्र, बैठकीत याबाबत निर्णय झाला नाही. n सुशीलकुमार मोदी यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. ‘४० वर्षांच्या राजकीय प्रवासात संघ परिवार आणि भाजपने मला खूप काही दिले आहे. n अन्य कोणीही मला तेवढे देऊ शकले नसते. यापुढेही पक्षाकडून मिळणाऱ्या जबाबदारीचे मी स्वागतच करेन. माझे कार्यकर्तापद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही’, असे ट्विट मोदी यांनी केल्याने बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. 

आज शपथविधी nया सर्व पार्श्वभूमीवर रविवारी नितीशकुमार यांच्या शासकीय निवासस्थानी रालोआच्या घटक पक्षांची बैठक झाली. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत नितीशकुमार यांची एकमुखाने नेतेपदी निवड करण्यात आली. nत्यामुळे बिहारचे पुढील मुख्यमंत्री नितीशकुमार हेच असतील, यावर शिक्कामोर्तब झाले. नेतेपदी निवड झाल्यानंतर नितीशकुमार यांनी राज्यपाल फगु चौहान यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. nराज्यपालांनी सांगितल्याप्रमाणे सोमवारी सायंकाळी शपथविधी सोहळा पार पडेल, असे नितीशकुमार यांनी राज्यपाल भेटीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितले.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपा