शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

नितीन राऊत तामिळनाडूत, तर मुकुल वासनिक आसामचे निरीक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 05:16 IST

पाच राज्यांत एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक

शीलेश शर्मालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुड्डेचेरीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांना या राज्यांचे पर्यवेक्षक बनवले आहे. निवडणूक प्रचार, व्यवस्थापन आणि समन्वयाची त्यांची जबाबदारी असेल. महाराष्ट्रातील मंत्री नितीन राऊत आणि नेते मुकुल वासनिक यांचा त्यात समावेश आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना  केरळची आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आसामची जबाबदारी दिली गेली आहे. नितीन राऊत तामिळनाडू आणि पुड्डेचेरीत तर मुकुल वासनिक आसाममध्ये भूपेश बघेल यांच्यासोबत निरीक्षक म्हणून काम पाहतील. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या नियुक्त्या केल्या असल्याची माहिती पक्षाचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात दिली.

अन्य नेत्यांमध्ये शकील अहमद खान, लुईझिनो फेलेरो, जी. परमेश्वर, वीरप्पा मोईली, एम. एम. पल्लम राजू, बी. के. हरिप्रसाद, आलमगीर आलम, विजय इंदर सिंगला यांचा समावेश आहे. हे नेते संबंधित राज्यांच्या प्रभारींसोबत समन्वयाने काम करतील. या पाचही राज्यांत येत्या एप्रिल-मे मध्ये निवडणूक होणार आहे. 

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतcongressकाँग्रेस