शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पुढील 24 तास महत्त्वाचे, सतर्क राहा, सावध राहा! राहुल गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 14:50 IST

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास आता काही तासांचाच अवधी राहिला असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास आता काही तासांचाच अवधी राहिला असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. पुढचे 24 तास महत्त्वाचे आहेत. सावध राहा, असे आवाहन राहुल गांधींनी केले आहे. एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलेले अंदाज आणि ईव्हीएमवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. ''पुढचे 24 तास महत्त्वाचे आहेत.सतर्क आणि सावध राहा, घाबरू नका. तुम्ही सत्यासाठी लढत आहात. खोट्या एक्झिट पोलच्या दुष्प्रचारामुळे निराश होऊ नका. स्वत:वर आणि काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवा, मेहनत वाया जाणार नाही,'' असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

 यापूर्वी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनीही एक ऑडिओ संदेश पाठवून कार्यकर्त्यांना एक्झिट पोलचे अंदाज गांभीर्याने न घेण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, च ईव्हीएमच्या सुरक्षाव्यवस्था विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर विरोधकांनी आपले कार्यकर्ते तैनात केले आहे. एवढच नाही तर स्ट्रॉंग रूमच्या बाहेरून दुर्बिणीतून लक्ष ठेवण्यात येत आहे. तर बऱ्याच ठिकाणी उमेदवारांनी सीसीटीव्ही बसवले आहे. तर, दिवस रात्र स्ट्रॉंग रूमची चौकीदारी करताना उमेदवार दिसत आहे. तर गुरुवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी वेळी सर्वप्रथम व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची मोजणी करून त्याची ईव्हीएममधील मतांशी जुळणी करण्याची विरोधी पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत आज बोलावण्यात आलेल्या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. आता गुरुवारी नियोजित वेळापत्रकानुसारच मतमोजणी होणार आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल