शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सिक्कीममध्ये महापूर येण्याच्या १५ दिवसांपूर्वी आपतकालीन यंत्रणा पडली होती बंद; डेटाही मिळाला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 13:32 IST

शास्त्रज्ञांनी सिक्कीममधील बर्फाच्छादित सरोवरात दोन हवामान केंद्रे उभारली होती.

नवी दिल्ली: सिक्कीममधील ढगफुटी होऊन ३७ जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये १० जवानांचा देखील समावेश आहे. आतापर्यंत ७८ जण बेपत्ता आहेत. या पुरामुळे एकूण ३७०९ लोक बेघर झाले आहेत. दरम्यान राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अशा अचानक येणाऱ्या आपत्तीसाठी दोन केंद्र उभारली होती. मात्र आपत्तीच्या काही दिवसांपूर्वी एका स्टेशनचे काम बंद पडले होते, अशी माहिती समोर आली आहे.

शास्त्रज्ञांनी सिक्कीममधील बर्फाच्छादित सरोवरात दोन हवामान केंद्रे उभारली होती. ही १६ सप्टेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने स्थापित केली होती. जेणेकरून पाऊस आणि ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड (GLOF)शोधता येईल. एक दक्षिण ल्होनाक ग्लेशियल लेकजवळ स्टेशन उभारण्यात आले. तर दुसरे शाकोचो ग्लेशियल लेकजवळ केंद्र उभारण्यात आले आहे. दोन्ही केंद्राकडून सतत डेटा मिळत होता. मात्र ३-४ ऑक्टोबरच्या रात्री घडलेल्या सिक्कीमध्ये ढगफुटी होण्याच्या काही दिवसांआधी, दक्षिण ल्होनक ग्लेशियलजवळील हवामान केंद्राने डेटा पाठवणे बंद केले होते. म्हणजे त्याच्याकडून एकही फोटो उपलब्ध झाला नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. 

शाकोचो येथील हवामान केंद्र दररोज २५० फोटो आणि डेटा पाठवत होते. परंतु दक्षिण लोनाक ग्लेशियल लेकजवळील हवामान केंद्राने १९ सप्टेंबरपासून डेटा पाठवणे बंद केले होते. यानंतर, ITBP टीमने २८ सप्टेंबरला तिथे जाऊन स्टेशनची पाहणी केली. स्टेशन सुरक्षित आणि सुरक्षित होते. मात्र त्यातून डेटा उपलब्ध झाला नाही. शाकोचो हवामान केंद्र अद्याप कार्यरत आहे. अशा आपत्ती टाळण्यासाठी GLOF रिस्क मिटिगेशन प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. अशी हवामान केंद्रे अनेक ठिकाणी बसवण्यात येणार आहेत. संपूर्ण हिमालयात १२ हजारांहून अधिक लहान-मोठे हिमनद्या आहेत. जे हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे सतत वितळत आहेत. या ढासळल्यामुळे हिमनदी तलाव तयार होण्याचा धोका आहे. १९८५ मध्ये नेपाळमधील डिग त्शो सरोवर तुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली होती. १९९४ मध्ये भूतानमधील लुग्गे त्सो सरोवर फुटल्यामुळे अशीच दुर्घटना घडली होती. २०१३मध्ये केदारनाथ दुर्घटनेत ६ हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला होता. येथेही चोरबारी हिमनदी तुटली होती. 

ल्होनाक तलाव फुटल्यानंतर काय झाले?

३ ते ४ ऑक्टोबर दरम्यान रात्री ल्होनाक तलावाच्या भिंतींना तडे गेले. साचलेले पाणी झपाट्याने खालून वाहणाऱ्या तीस्ता नदीत शिरले. त्यामुळे मंगल, गंगटोक, पाकयोंग आणि नामची जिल्ह्यात भीषण विध्वंस झाला. चुंगथांग NHPC धरण आणि पूल वाहून गेले. मिन्शिथांग येथील दोन, जेमा येथील एक आणि रिचू येथील एक पूल वाहून गेला. सिक्कीमच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, पाण्याचा प्रवाह १५ मीटर प्रति सेकंद होता. म्हणजे ५४ किलोमीटर प्रति सेकंद. १७ हजार फूट उंचीवरून या वेगाने पाणी खाली आले तर ते भयंकर विनाश घडवण्यासाठी पुरेसे आहे. या अचानक आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी रस्ते उद्ध्वस्त झाले. 

टॅग्स :sikkimसिक्किमfloodपूरweatherहवामानIndiaभारत