शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

सिक्कीममध्ये महापूर येण्याच्या १५ दिवसांपूर्वी आपतकालीन यंत्रणा पडली होती बंद; डेटाही मिळाला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 13:32 IST

शास्त्रज्ञांनी सिक्कीममधील बर्फाच्छादित सरोवरात दोन हवामान केंद्रे उभारली होती.

नवी दिल्ली: सिक्कीममधील ढगफुटी होऊन ३७ जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये १० जवानांचा देखील समावेश आहे. आतापर्यंत ७८ जण बेपत्ता आहेत. या पुरामुळे एकूण ३७०९ लोक बेघर झाले आहेत. दरम्यान राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अशा अचानक येणाऱ्या आपत्तीसाठी दोन केंद्र उभारली होती. मात्र आपत्तीच्या काही दिवसांपूर्वी एका स्टेशनचे काम बंद पडले होते, अशी माहिती समोर आली आहे.

शास्त्रज्ञांनी सिक्कीममधील बर्फाच्छादित सरोवरात दोन हवामान केंद्रे उभारली होती. ही १६ सप्टेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने स्थापित केली होती. जेणेकरून पाऊस आणि ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड (GLOF)शोधता येईल. एक दक्षिण ल्होनाक ग्लेशियल लेकजवळ स्टेशन उभारण्यात आले. तर दुसरे शाकोचो ग्लेशियल लेकजवळ केंद्र उभारण्यात आले आहे. दोन्ही केंद्राकडून सतत डेटा मिळत होता. मात्र ३-४ ऑक्टोबरच्या रात्री घडलेल्या सिक्कीमध्ये ढगफुटी होण्याच्या काही दिवसांआधी, दक्षिण ल्होनक ग्लेशियलजवळील हवामान केंद्राने डेटा पाठवणे बंद केले होते. म्हणजे त्याच्याकडून एकही फोटो उपलब्ध झाला नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. 

शाकोचो येथील हवामान केंद्र दररोज २५० फोटो आणि डेटा पाठवत होते. परंतु दक्षिण लोनाक ग्लेशियल लेकजवळील हवामान केंद्राने १९ सप्टेंबरपासून डेटा पाठवणे बंद केले होते. यानंतर, ITBP टीमने २८ सप्टेंबरला तिथे जाऊन स्टेशनची पाहणी केली. स्टेशन सुरक्षित आणि सुरक्षित होते. मात्र त्यातून डेटा उपलब्ध झाला नाही. शाकोचो हवामान केंद्र अद्याप कार्यरत आहे. अशा आपत्ती टाळण्यासाठी GLOF रिस्क मिटिगेशन प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. अशी हवामान केंद्रे अनेक ठिकाणी बसवण्यात येणार आहेत. संपूर्ण हिमालयात १२ हजारांहून अधिक लहान-मोठे हिमनद्या आहेत. जे हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे सतत वितळत आहेत. या ढासळल्यामुळे हिमनदी तलाव तयार होण्याचा धोका आहे. १९८५ मध्ये नेपाळमधील डिग त्शो सरोवर तुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली होती. १९९४ मध्ये भूतानमधील लुग्गे त्सो सरोवर फुटल्यामुळे अशीच दुर्घटना घडली होती. २०१३मध्ये केदारनाथ दुर्घटनेत ६ हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला होता. येथेही चोरबारी हिमनदी तुटली होती. 

ल्होनाक तलाव फुटल्यानंतर काय झाले?

३ ते ४ ऑक्टोबर दरम्यान रात्री ल्होनाक तलावाच्या भिंतींना तडे गेले. साचलेले पाणी झपाट्याने खालून वाहणाऱ्या तीस्ता नदीत शिरले. त्यामुळे मंगल, गंगटोक, पाकयोंग आणि नामची जिल्ह्यात भीषण विध्वंस झाला. चुंगथांग NHPC धरण आणि पूल वाहून गेले. मिन्शिथांग येथील दोन, जेमा येथील एक आणि रिचू येथील एक पूल वाहून गेला. सिक्कीमच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, पाण्याचा प्रवाह १५ मीटर प्रति सेकंद होता. म्हणजे ५४ किलोमीटर प्रति सेकंद. १७ हजार फूट उंचीवरून या वेगाने पाणी खाली आले तर ते भयंकर विनाश घडवण्यासाठी पुरेसे आहे. या अचानक आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी रस्ते उद्ध्वस्त झाले. 

टॅग्स :sikkimसिक्किमfloodपूरweatherहवामानIndiaभारत