शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

भारताच्या नव्या नकाशास आता नेपाळचाही आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 05:56 IST

नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी एका निवेदनात म्हटले की

काठमांडू/नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या फेररचनेनंतर देशातील २८ राज्ये व नऊ केंद्रशासित प्रदेश दाखविणाऱ्या भारताने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या नव्या राजकीय नकाशास पाकिस्तान व चीननंतर आता नेपाळनेही आक्षेप घेतला आहे. भारताने मात्र हा आक्षेप फेटाळून लावला आहे.

नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी एका निवेदनात म्हटले की, आमच्या देशाच्या अगदी पश्चिम टोकाला असलेला कालापाणी हा प्रदेश भारताने आपल्या हद्दीत दाखविला आहे. कालापाणी आमचेच असल्याने नकाशात दाखविलेल्या सीमांना आमचा आक्षेप आहे. दोन्ही देशांचा सीमावाद सोडविण्यासाठी परराष्ट्रमंत्र्यांच्या पातळीवर चर्चा करण्याची स्थायी यंत्रणा आहे. भारताने त्याचा आदर करावा, अशी अपेक्षा आहे. नेपाळच्या म्हणण्यानुसार कालापाणी त्यांच्या दारचुला जिल्ह्यात आहे; पण नव्या नकाशात भारताने ते उत्तराखंडच्या पिठोरगढ जिल्ह्यात दाखविले आहे. (वृत्तसंस्था)सीमेत फेरबदल नाहीनेपाळचा हा आक्षेप अमान्य करताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, नकाशात भारताचा सार्वभौम प्रदेश अचूकपणे दाखविलेला आहे. नव्या नकाशात भारत व नेपाळ यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमेत कोणताही फेरबदल केलेला नाही.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरNepalनेपाळIndiaभारत