शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पटेलांचे अखंड काश्मीरचे स्वप्न नेहरूंनी तोडले; पंतप्रधान मोदी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 09:48 IST

घुसखोरीवर लढा सुरू राहील

एकतानगर : सरदार पटेल यांनी संपूर्ण काश्मीर भारतात विलीन करण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी ते होऊ दिले नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. सरदार पटेल यांच्या १५० व्या जयंतीदिनी गुजरातमधील एकतानगर येथे राष्ट्रीय एकता दिनाच्या परेडनंतर झालेल्या सभेत त्यांनी सांगितले की, घुसखोरीमुळे भारताच्या लोकसंख्येचा समतोल बिघडत आहे. देशाने आता त्याविरुद्ध निर्णायक लढा देण्याचा निर्धार केला आहे.

'कलम ३७० रद्द करून सरदार पटेलांचे स्वप्न पूर्ण'

जम्मू आणि काश्मीरबाबतचे कलम ३७० हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे एकसंध भारताचे स्वप्न पूर्ण केले, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सांगितले. स्वातंत्र्यानंतर या देशात ५६२ संस्थाने होती.

त्यांचे भारतात विलीनीकरण करणे ही अशक्य कामगिरी पटेल यांनी पूर्ण केली. काठियावाड, भोपाळ, जुनागढ, जोधपूर, त्रावणकोर, हैदराबाद या संस्थानांनी स्वतंत्र राहण्याचे प्रयत्न केले. मात्र पटेल यांनी सर्वांचे देशात विलीनकरण केले, असे शाह म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nehru Shattered Patel's Kashmir Dream: PM Modi Criticizes

Web Summary : Modi claims Nehru blocked Patel's desire to integrate Kashmir fully. Article 370's removal fulfilled Patel's unified India dream, says Amit Shah, highlighting Patel's instrumental role integrating 562 states.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस