शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पुलवामातील ११ शहीद कुटुंबीयांना नोकऱ्या का मिळाल्या नाहीत? सरकारने संसदेत दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 11:47 IST

पुलवामा हल्ल्यातील ११ शहीदांच्या कुटुंबीयांना नोकऱ्या न मिळाल्याबद्दल सरकारने संसदेत निवेदन दिले आहे.

पुलवामा हल्ल्यातील ११ शहिदांच्या कुटुंबीयांना अजुनही नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. या प्रकरणी केंद्र सरकारकडून आज संसदेत माहिती दिली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले की, अनेकांनी नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यासाठी त्यांची मुले १८ वर्षांची होईपर्यंत प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात आज केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत ही माहिती दिली.

पंतप्रधान जयपूरला पोहोचण्यापूर्वीच अशोक गेहलोत नाराज, उत्तरात काय म्हणाले मोदी? वाचा...

ते म्हणाले की, दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या १९ नातेवाईकांना अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. आणखी तिघांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे आत्मघाती बॉम्बरने केलेल्या हल्ल्यात ४० CRPF जवान शहीद झाले. ११ कुटंबीयांनी अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यासाठी त्यांची मुले १८ वर्षांची होईपर्यंत प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे, असे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.

सीआरपीएफ हेड कॉन्स्टेबल मनोज के बेहरा यांची मुलगी आणि कॉन्स्टेबल भगीरथ सिंग यांचा मुलगा या मुलांपैकी काही मुले चार वर्षांची आहेत, असे त्यांनी सांगितले. मृत्युमुखी पडलेल्या ४० CRPF कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकऱ्यांचे तपशील शेअर करताना राय म्हणाले की, प्रत्येक कुटुंबाला संपूर्ण नुकसान भरपाई देण्यात आली आहे, ज्यामध्ये केंद्र किंवा राज्य सरकार आणि वैयक्तिक आणि कॉर्पोरेट देणगीदारांनी दिलेल्या किंवा दान केलेल्या १.५ कोटी ते तीन कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे.आठ शहीदांच्या कुटुंबीयांना दीड कोटी ते दोन कोटी रुपये आणि २९ जणांना दोन कोटी ते अडीच कोटी रुपयांची एकूण भरपाई मिळाली आहे. तिन्ही शहीदांच्या कुटुंबीयांना २.५ कोटी ते ३ कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे, असंही राय यांनी सांगितले.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहBJPभाजपा