शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

महिलांसाठी दिल्ली, राजस्थान सर्वांत असुरक्षित; एनसीआरबीचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 09:26 IST

देशामध्ये दररोज बलात्काराच्या ७७ व हत्येच्या ८० घटना घडतात.

नवी दिल्ली : देशामध्ये दररोज बलात्काराच्या ७७ व हत्येच्या ८० घटना घडतात. महिलांसाठीदिल्ली, राजस्थान ही सर्वात असुरक्षित ठिकाणे आहेत. २०१९च्या तुलनेत २०२० साली महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत घट झाली आहे. बलात्काराच्या सर्वाधिक घटना राजस्थानमध्ये झाल्या असून, यासंदर्भात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. १९ मोठ्या शहरांपैकी  सर्वाधिक गुन्हे दिल्लीमध्ये घडले आहेत, तर मुंबईमध्ये २०२० साली पाच हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

देशभरात २०२० साली घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी)  बुधवारी प्रसिद्ध केली. त्यात म्हटले आहे की, भारतामध्ये गेल्या वर्षी हत्यांच्या घटनांत वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक हत्या झाल्या आहेत. २०२० साली बलात्काराच्या २८,०४६ घटना घडल्या. त्यापैकी सर्वाधिक बलात्कार राजस्थान व त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये झाले आहेत. मात्र त्या वर्षात अपहरणाच्या घटनांमध्ये  घट झाली. 

टॅग्स :Womenमहिलाdelhiदिल्लीRajasthanराजस्थान