शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

महिलांसाठी दिल्ली, राजस्थान सर्वांत असुरक्षित; एनसीआरबीचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 09:26 IST

देशामध्ये दररोज बलात्काराच्या ७७ व हत्येच्या ८० घटना घडतात.

नवी दिल्ली : देशामध्ये दररोज बलात्काराच्या ७७ व हत्येच्या ८० घटना घडतात. महिलांसाठीदिल्ली, राजस्थान ही सर्वात असुरक्षित ठिकाणे आहेत. २०१९च्या तुलनेत २०२० साली महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत घट झाली आहे. बलात्काराच्या सर्वाधिक घटना राजस्थानमध्ये झाल्या असून, यासंदर्भात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. १९ मोठ्या शहरांपैकी  सर्वाधिक गुन्हे दिल्लीमध्ये घडले आहेत, तर मुंबईमध्ये २०२० साली पाच हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

देशभरात २०२० साली घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी)  बुधवारी प्रसिद्ध केली. त्यात म्हटले आहे की, भारतामध्ये गेल्या वर्षी हत्यांच्या घटनांत वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक हत्या झाल्या आहेत. २०२० साली बलात्काराच्या २८,०४६ घटना घडल्या. त्यापैकी सर्वाधिक बलात्कार राजस्थान व त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये झाले आहेत. मात्र त्या वर्षात अपहरणाच्या घटनांमध्ये  घट झाली. 

टॅग्स :Womenमहिलाdelhiदिल्लीRajasthanराजस्थान