शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

महिलांसाठी दिल्ली, राजस्थान सर्वांत असुरक्षित; एनसीआरबीचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 09:26 IST

देशामध्ये दररोज बलात्काराच्या ७७ व हत्येच्या ८० घटना घडतात.

नवी दिल्ली : देशामध्ये दररोज बलात्काराच्या ७७ व हत्येच्या ८० घटना घडतात. महिलांसाठीदिल्ली, राजस्थान ही सर्वात असुरक्षित ठिकाणे आहेत. २०१९च्या तुलनेत २०२० साली महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत घट झाली आहे. बलात्काराच्या सर्वाधिक घटना राजस्थानमध्ये झाल्या असून, यासंदर्भात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. १९ मोठ्या शहरांपैकी  सर्वाधिक गुन्हे दिल्लीमध्ये घडले आहेत, तर मुंबईमध्ये २०२० साली पाच हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

देशभरात २०२० साली घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी)  बुधवारी प्रसिद्ध केली. त्यात म्हटले आहे की, भारतामध्ये गेल्या वर्षी हत्यांच्या घटनांत वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक हत्या झाल्या आहेत. २०२० साली बलात्काराच्या २८,०४६ घटना घडल्या. त्यापैकी सर्वाधिक बलात्कार राजस्थान व त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये झाले आहेत. मात्र त्या वर्षात अपहरणाच्या घटनांमध्ये  घट झाली. 

टॅग्स :Womenमहिलाdelhiदिल्लीRajasthanराजस्थान