शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

National Security Day: भारतीय सुरक्षा दलांबद्दलच्या 'या' गोष्टी माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 20:08 IST

सुरक्षा दलांमध्ये पोलीस, कमांडो, लष्कर, निम लष्करी दल या सर्वांचा समावेश होतो. 

मुंबई: आजचा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. देशातील, देशाच्या सीमांवरील भागातील शांतता कायम राहावी, यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सुरक्षा दलांमध्ये पोलीस, कमांडो, लष्कर, निम लष्करी दल या सर्वांचा समावेश सुरक्षा दलांमध्ये होतो. भारतीय सुरक्षा दलांबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी-भारतीय सैन्यात तब्बल 13 लाख जवान आहेत. जगातलं सर्वात मोठं लष्कर भारताकडे आहे. 

2017-18 या आर्थिक वर्षासाठी भारत सरकारनं सरक्षणासाठी 2.74 लाख कोटी रुपयांची तरतूद केली होती. 
2013 मध्ये उत्तराखंडमध्ये महापूर आला होता. त्यावेळी भारतीय सैन्यानं ऑपरेशन मदत राबवलं होतं. या कामगिरीची जगानं दखल घेतली होती. ते जगातल्या सर्वात मोठ्या नागरी मदत कार्यापैकी एक होतं. 
देशाच्या राजकीय, आर्थिक क्षेत्राशी संबंधित सुरक्षेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षा समितीकडून हाताळले जातात. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 19 नोव्हेंबर 1998 रोजी या समितीची स्थापना केली. 
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आहेत. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यावर ते पंतप्रधानांना सल्ला देतात. 

रॉ आणि आयबी या गुप्तचर संस्था राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या नेतृत्त्वाखाली काम करतात. 

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान