शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 10:16 IST

संदेशखली हिंसाचार : भाजपची समिती घटनास्थळी रवाना

नवी दिल्ली/कोलकाता : पश्चिम बंगालमधील टीएमसी समर्थकांकडून महिलांच्या कथित छळप्रकरणी आयोगाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केलेल्या अहवालात पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्याची माहिती राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे प्रमुख अरुण हलदर यांनी शुक्रवारी दिली.

अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोगाच्या (एनसीएससी) शिष्टमंडळाने गुरुवारी संदेशखलीला भेट दिली. राष्ट्रपतींकडे अहवाल सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना हलदर यांनी संदेशखलीच्या लोकांनी सहन केलेल्या अत्याचार आणि हिंसाचाराची थोडक्यात माहिती दिली. ते म्हणाले, 'आम्ही बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे, राज्यातील गुन्हेगारांनी तेथ तेथील सरकारशी हातमिळवणी केली आहे, येथील हिंसाचाराचा परिणाम अनुसूचित जाती समुदायातील लोकांवरही होत आहे.'

याचिकेवर सुनावणीसाठी सुप्रीम कोर्ट राजी

■ शुक्रवारी संदेशखली हिंसाचार प्रकरणात सीबीआय किंवा एसआयटी चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका सूचिबद्ध करण्याचा विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शविली आहे.■ याचिका दाखल केल्याच्या एका दिवसानंतर, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर तातडीच्या यादीसाठी जनहित याचिका सूचिबद्ध करण्यात आली 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयSC STअनुसूचित जाती जमातीPresidentराष्ट्राध्यक्षDraupadi Murmuद्रौपदी मुर्मू