शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

"भारताने अंतराळात जे केलं, ते कुणालाच जमलं नाही", 'नासा'च्या माजी अंतराळवीराने केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 00:15 IST

Nasa Isro, India Space Program: "गेल्या २० वर्षांत भारत अवकाशात खूप यशस्वी झालाय, त्यांचा जगभरात आदर केला जातोय"

Nasa praises India Space Program: भारताने चांद्रयान-३ चे ही मोहिम यशस्वी केली आणि जगात एक वेगळी ओळख प्रस्थापित केली. अंतराळ क्षेत्रातील भारताच्या कामगिरीचे जगात कौतुक होऊ लागले आहे. नासाचे माजी अंतराळवीर स्टीव्ह ली स्मिथ (Steve Lee Smith ) यांनी नुकतेच भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे तोंडभरून कौतुक केले आहे. स्मिथ म्हणाले की, भारताने असा पराक्रम करून दाखवला जो इतर कोणत्याही देशाला करता आलेला नाही. 'चांद्रयान-३' मोहिमेचा संदर्भ देत असताना स्मिथ यांनी ही स्तुतिसुमने उधळली.

काय म्हणाले 'नासा'चे स्मिथ?

"भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशावर अंतराळ यान यशस्वीपणे उतरवणारा पहिला देश बनला. केवळ 'चांद्रयान-३' नव्हे तर गेल्या २० वर्षांत भारत अवकाशात खूप यशस्वी झाला आहे. जगभरात भारताच्या प्रयत्नांचा आदर केला जात आहे. मंगळावरील मिशन ही पहिलीच वेळ होती जेव्हा एखाद्या देशाने पहिल्याच प्रयत्नात मंगळाची परिक्रमा पूर्ण केली होती. भारताने गेल्या वर्षी चंद्रावर यशस्वी पाऊल ठेवले. जगाच्या इतिहासात, भारताने असे काही केले, जे आजपर्यंत कोणीही केलेले नाही," अशा शब्दांत स्मिथ यांनी इस्रोच्या कामगिरीला शाबासकी दिली.

"अवघ्या काही महिन्यांत मानवाला अंतराळात पाठवण्यासाठी भारत स्वतःचे कॅप्सूल तयार करत आहे. त्यांनी त्यांच्या अंतराळवीरांची नावेही उघड केली आहेत. भारतीय अंतराळवीर भारतीय अंतराळयानातून अंतराळात जातील अशी अपेक्षा आहे. रशिया, जपान आणि अमेरिका यासारख्या अंतराळ दिग्गजांना मागे टाकून चांद्रयान-3 चांद्रयान मिशन साध्य करणे हे भारताचे 'धाडसी' पाऊल होते. त्यांची उद्दिष्टे आणि अथक परिश्रमाची मानसिकता खूपच कौतुकास्पद आहे," असे म्हणत त्यांनी भारताच्या भविष्यातील अंतराळ उद्दिष्टांना पाठिंबा दिला.

टॅग्स :isroइस्रोNASAनासाChandrayaan-3चंद्रयान-3Indiaभारत