शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सोनियांसाठी सीताराम केसरींना अध्यक्षपदावरून मुदतीपूर्वीच हटविले - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 04:21 IST

सोनिया गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवायचे असल्यामुळे त्यांच्या आधी या पदावर विराजमान असलेले दलित नेते सीताराम केसरी यांना अध्यक्षपदाची मुदत पूर्ण होण्याआधीच हटविण्यात आले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला.

महासमुंद : सोनिया गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवायचे असल्यामुळे त्यांच्या आधी या पदावर विराजमान असलेले दलित नेते सीताराम केसरी यांना अध्यक्षपदाची मुदत पूर्ण होण्याआधीच हटविण्यात आले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला.छत्तीसगढमधील विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या व अखेरच्या टप्प्यासाठी २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्याआधी घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. गांधी घराण्यातील व्यक्तींऐवजी काँग्रेसमधील एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षाध्यक्ष करून दाखवाच असे खुले आव्हान मोदी यांनी दिले होते. त्यावर गांधी घराण्यातील नसलेल्या १५ काँग्रेस अध्यक्षांची नावे नमुद करून माजी वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी मोदींना चोख प्रत्युत्तर दिले होते.त्या पार्श्वभूमीवर मोदी म्हणाले की, गांधी घराण्यातील चार पिढ्यांनी देशावर सत्ता गाजवली व त्याचे लाभही घेतले. मात्र त्यांच्या राजवटीमुळे देशाचे काहीही कल्याण झाले नाही. याआधी दिल्लीमधील सरकार गांधी घराण्याच्या हाती असलेल्या रिमोट कंट्रोलद्वारे चालविले जायचे. काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी घराण्यातील नव्हे तर त्या पक्षातील सक्षम कार्यकर्त्याला विराजमान करून दाखवाच असे आव्हान मोदींनी दिले.गांधी घराण्याची सत्ता देशात असताना सर्वसामान्य जनतेच्या भवितव्याचा विचार केला जात नव्हता. आपल्याच घराण्याची धन करण्याकडे त्यातील लोकांचे लक्ष होते. त्यामुळे यापुढे ते लोकांच्या आशाआकांक्षा पूर्ण करतील या गोष्टीवर कसा विश्वास ठेवायचा असा सवालही नरेंद्र मोदींनी विचारला. ते म्हणाले की, काँग्रेस केंद्रात सत्तेवर असताना छत्तीसगढचे विद्यमान मुख्यमंत्री रमणसिंह यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काँग्रेसने छत्तीसगढवर नेहमीच अन्याय केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी