शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

मुरादपूरचं होणार मुरलीपूर, इस्लामनगरचं ईश्वरनगर! या राज्यात एकाच जिल्ह्यातील ५४ गावांची नावं बदलणार    

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:31 IST

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री मोहन यादव यांनी गावांची नावं बदलण्याचा धडाका लावला असून, आता राज्यातील देवास जिल्ह्यातील ५४ गावांची नावं बदलण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये शहरांची नावं बदलण्याची सुरू केलेली परंपरा आता मध्य प्रदेश सरकारनेही अंगीकारली आहे. मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री मोहन यादव यांनी गावांची नावं बदलण्याचा धडाका लावला असून, आता राज्यातील देवास जिल्ह्यातील ५४ गावांची नावं बदलण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

देवास जिल्ह्यातील पीपलरांवा गावात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री मोहन यादव यांना भाजपा जिल्हाध्यक्षांनी गावांची नावं बदलण्याबाबत एक यादी सोपवली. तसेच या गावांची नावं बदलण्यात यावी, अशी जनभावना असल्याचे सांगितले.

त्यानंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मंचावरूनच जिल्हाध्यक्ष रायसिंह सैंधव यांचा प्रस्ताव स्वीकारला. तसेच या ५४ गावांची नावं बदलण्याची घोषणा केली. तसेच या गावांची नावं बदलण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. आता प्रशासकीय पातळीवर या गावांची नावं बदलली जातील.

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मंचावरूनच गावांची नावं बदलण्याची घोषणा करण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री शाजापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी मंचावरूनच ११ गावांची नावं बदलण्याची घोषणा केली होती.

दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारकडून ज्या गावांची नावं उर्दू-अरबी भाषेत आहेत, अशा गावांची नावं बदलली जात आहेत. देवास जिल्ह्यामधील ज्या ५४ गावांची नावं बदलण्याची विनंती जिल्हाध्यक्षांनी केली होती त्या गावांमधील काही गावांची नावं मुरादपूर, हैदरपूर, शमशाबाद आमि इस्लामनगर अशी आहेत. मुख्यमंत्र्यांना जिल्हाध्यक्षांना या गावांच्या सध्याच्या नावांसोबत नव्या नावांची यादीही सोपवली आहे. त्यात मुरादपूरचं मुरलीपूर, हैदरपूरचं हीरापूर, शमशाबादचं श्यामपूर,  इस्माइल खेडी गावाचं ईश्वरपूर, अलीपूरचं रामपूर, नबीपूरचं नयापूर आणि मिर्झापूरचं मीरापूर असं नामकरण सूचवण्यात आलं आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा