शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शंकराची पूजा केलीत, आता अल्लाहला काय उत्तर द्याल; उलेमाचा नक्वींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 11:10 IST

हिंदुंनी नमाजपठण न करता किंवा मुस्लिमांनी मंदिरात न जाताही दोन्ही धर्मांमधील बंधुभाव जोपासणे शक्य आहे.

नवी दिल्ली: महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात जाऊन शंकराची पूजा केल्यामुळे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना उत्तर प्रदेशातील एका मौलवीने टीका केली आहे. नक्वी यांनी शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करणे पूर्णपणे अयोग्य आहे. या कृतीनंतर त्यांनी हदयावर हात ठेवून सांगावे की, ते अल्लाहला याचे काय उत्तर देणार आहेत? आमच्या धर्मानुसार एखाद्या व्यक्तीने विशिष्ट देवतेची पूजा केली तर तो व्यक्ती त्या धर्माचा होतो. नक्वींच्या मनात एक आहे आणि ते करतात एक. हिंदुंनी नमाजपठण न करता किंवा मुस्लिमांनी मंदिरात न जाताही दोन्ही धर्मांमधील बंधुभाव जोपासणे शक्य आहे. धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप न करताही एखाद्या धर्माबाबत आपुलकी दाखवता येऊ शकते. मात्र, मुस्लीम व्यक्तीने मंदिरात जाऊन शंकराची पूजा करणे, हे इस्लामविरोधी आहे. नक्वी अशाचप्रकारे हिंदू- मुस्लिमांमधील बंधूभाव वाढवणार आहेत का?, असा सवाल सहारनपूरच्या मदरसा दारुल उलूम अशरफियाचे मौलाना सलिम अश्रफ कासमी यांनी केला. नक्वी सोमवारी महाशिवरात्रीनिमित्त रामपूर येथील बागेश्वर शिव मंदिरात गेले होते. त्यावेळी नक्वी यांनी शंकराच्या पिंडीवर दुग्धाभिषेकही केला. या सगळ्याची छायाचित्रे नक्वी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली होती. यावेळी त्यांनी धार्मिक सद्भावनेसाठी सर्व धर्मांचा आदर करणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. रामपूरच्या बागेश्वर मंदिरातील महाशिवरात्रीचा उत्सव हा देशाच्या सांस्कृतिक आणि सद्भावनेचे प्रतिक आहे, असे नक्वी यांनी सांगितले होते. 

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीBJPभाजपा