शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्यार तूने क्या किया! 8 मुलांची आई 3 मुलांचा बाप असलेल्या प्रियकरासह पळाली; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 17:13 IST

महिलेला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी महिलेच्या पतीने प्रियकराविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. कोण कधी कोणाच्या कसं प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना आता उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. संभलच्या हजरतनगर गढी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात आठ मुलांची आई तिच्या नवऱ्याच्या मित्रासह पळून गेल्याची घटना समोर आली आहे. महिलेला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी महिलेच्या पतीने प्रियकराविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे हद्दीतील गावातील तरुणाचा निकाह डिडौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तरुणीसोबत 2004 साली झाला होता. लग्नानंतर त्यांना आठ मुलं झाली. सहा मुली आणि दोन मुलं असल्याचं सांगण्यात येत आहे. राज असं या व्यक्तीचं नाव असून तो गवंडी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. 

राजला आपल्या कामात एका मजुराची गरज होती, त्यासाठी तो गावातील एका तरुणाला बोलवायचा. तो तरुण राजचा मित्र देखील होता. याच दरम्यान राजची पत्नी आणि मजूर यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मजुराचे घरी येणे जाणे वाढले. त्यानंतर ते एकमेकांना भेटू लागले आणि संधी मिळताच पळून गेले. 

महिलेच्या पतीने व तिच्या मुलांनी सर्वप्रथम नातेवाईक व गावात महिलेचा शोध घेतला, मात्र ती महिला कुठेच सापडली नाही. ती गावात राहणाऱ्या पतीच्या मित्रासोबत पळून गेल्याचे समोर आलं. महिला ज्या व्यक्तीसोबत गेली आहे तो तीन मुलांचा बाप आहे. आपल्या मुलांना सोडून गेलेल्या या दोघांची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश