शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

हृदयद्रावक! एकीकडे लेकीचं लग्न अन् दुसरीकडे आईचा मृत्यू; कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 14:24 IST

मुलीची वरात निघाल्यानंतर आईची अंत्ययात्रा बाहेर काढण्यात आली आणि अंत्यसंस्कार करण्यात आले.

झारखंडच्या बगोदर येथील शिवमंदिर हरिहरधाममध्ये एका दाम्पत्याने अत्यंत कठीण परिस्थितीत लग्नगाठ बांधली. शोकाकुल वातावरणात लग्नाचे सर्व विधी पार पडले. मुलीच्या आईच्या आकस्मिक निधनानंतर हा विवाह झाला. दु:खाच्या वातावरणात लग्न पार पडल्याने नवरदेवाच्या चेहऱ्यावर ना आनंद होता ना वधूच्या चेहऱ्यावर. लग्नसोहळ्याला पोहोचलेल्या प्रत्येकाचे चेहरेही कोमेजले होते आणि लोकांना लग्नाचे विधी लवकर पूर्ण करण्याची घाई होती.

मुलीच्या आजारी आईच्या आकस्मिक निधनामुळे वैवाहिक जीवनात आनंद आणि उत्साह उरला नाही. मुलीची वरात बाहेर काढल्यानंतर, आईची अंत्ययात्रा निघाली. आईचा मृतदेह घरी ठेवून मुलीचा विवाह हरिहरधाम मंदिरात घाईघाईत पार पडला. मुलीची वरात निघाल्यानंतर आईची अंत्ययात्रा बाहेर काढण्यात आली आणि अंत्यसंस्कार करण्यात आले. हे संपूर्ण प्रकरण बागोदर ब्लॉकच्या बनपुरा गावाशी संबंधित आहे. 

बानपुरा येथील रहिवासी असलेल्या सावित्री देवी बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या, गुरुवारी त्यांचे निधन झाले. त्यांची धाकटी मुलगी काजल कुमारी हिचे लग्न 10  मे रोजी निश्चित झाले होते. आईच्या मृत्यूनंतर गावातील लोकांनी आईचा मृतदेह घरी ठेवून मुलीचे लग्न लावून देण्याचा मोठा निर्णय घेतला.

काजलचा विवाह मंझलाडीह येथील मोहन दास याच्याशी झाला होता. लग्नानंतर मुलगी पाठवणी झाल्यावर सासरी गेली. यानंतर आईचे पार्थिव बाहेर काढण्यात आले आणि अंत्यसंस्कार करण्यात आले. येथे लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान पोहोचलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्याची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :marriageलग्न