शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

हृदयद्रावक! एकीकडे लेकीचं लग्न अन् दुसरीकडे आईचा मृत्यू; कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 14:24 IST

मुलीची वरात निघाल्यानंतर आईची अंत्ययात्रा बाहेर काढण्यात आली आणि अंत्यसंस्कार करण्यात आले.

झारखंडच्या बगोदर येथील शिवमंदिर हरिहरधाममध्ये एका दाम्पत्याने अत्यंत कठीण परिस्थितीत लग्नगाठ बांधली. शोकाकुल वातावरणात लग्नाचे सर्व विधी पार पडले. मुलीच्या आईच्या आकस्मिक निधनानंतर हा विवाह झाला. दु:खाच्या वातावरणात लग्न पार पडल्याने नवरदेवाच्या चेहऱ्यावर ना आनंद होता ना वधूच्या चेहऱ्यावर. लग्नसोहळ्याला पोहोचलेल्या प्रत्येकाचे चेहरेही कोमेजले होते आणि लोकांना लग्नाचे विधी लवकर पूर्ण करण्याची घाई होती.

मुलीच्या आजारी आईच्या आकस्मिक निधनामुळे वैवाहिक जीवनात आनंद आणि उत्साह उरला नाही. मुलीची वरात बाहेर काढल्यानंतर, आईची अंत्ययात्रा निघाली. आईचा मृतदेह घरी ठेवून मुलीचा विवाह हरिहरधाम मंदिरात घाईघाईत पार पडला. मुलीची वरात निघाल्यानंतर आईची अंत्ययात्रा बाहेर काढण्यात आली आणि अंत्यसंस्कार करण्यात आले. हे संपूर्ण प्रकरण बागोदर ब्लॉकच्या बनपुरा गावाशी संबंधित आहे. 

बानपुरा येथील रहिवासी असलेल्या सावित्री देवी बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या, गुरुवारी त्यांचे निधन झाले. त्यांची धाकटी मुलगी काजल कुमारी हिचे लग्न 10  मे रोजी निश्चित झाले होते. आईच्या मृत्यूनंतर गावातील लोकांनी आईचा मृतदेह घरी ठेवून मुलीचे लग्न लावून देण्याचा मोठा निर्णय घेतला.

काजलचा विवाह मंझलाडीह येथील मोहन दास याच्याशी झाला होता. लग्नानंतर मुलगी पाठवणी झाल्यावर सासरी गेली. यानंतर आईचे पार्थिव बाहेर काढण्यात आले आणि अंत्यसंस्कार करण्यात आले. येथे लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान पोहोचलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्याची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :marriageलग्न